tag:blogger.com,1999:blog-68425072463855512632024-03-22T10:02:25.029+05:30कृष्णाकाठ न्यूज कृष्णाकाठच्या खास माहितीचं दर्जेदार व्यासपीठ..! Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comBlogger99125tag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-53881286605974919262023-11-15T20:42:00.004+05:302023-11-15T21:10:25.848+05:30पुणे ते तिरुपती बालाजी #११००+ कि.मी. चा धाडसी सायकलिंग प्रवास पूर्ण<p></p><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWCVDVtBOwyKSjqH7pgf4gZqMLGCyhPTpfcMeVjIy2xBTCzde6dBfhs710W7Mo2qr2dP8jsOtr2k1SWjnnnsUHRuJJ1LOxkXpX6uvyx3jkSSAXBj0ADTSY9n_beK898Ru4of0Ps2dd1nsPiBwyoxddLJBLA7ucbAQP3OguVhzOA9QTQwBvSDTL65W7rbqh/s5000/pixlr_20231115203711774.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="5000" data-original-width="5000" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWCVDVtBOwyKSjqH7pgf4gZqMLGCyhPTpfcMeVjIy2xBTCzde6dBfhs710W7Mo2qr2dP8jsOtr2k1SWjnnnsUHRuJJ1LOxkXpX6uvyx3jkSSAXBj0ADTSY9n_beK898Ru4of0Ps2dd1nsPiBwyoxddLJBLA7ucbAQP3OguVhzOA9QTQwBvSDTL65W7rbqh/s320/pixlr_20231115203711774.jpg" width="320" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><br /></div><p></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;">पुणे ते तिरुपती बालाजी #११००+ कि.मी. चा धाडसी सायकलिंग प्रवास पूर्ण</span></b></p><p dir="ltr"></p><div style="text-align: justify;">-----------------------------------------------</div><div style="text-align: justify;">कृष्णाकाठ न्यूज - सांगली / अमोल वंडे - १५/११/२०२३</div><p></p>
<p dir="ltr" style="text-align: justify;">अॅकॅडेमिक्ससह अॅथलेटिक्समध्ये एकत्र उंचीवर कार्यरत राहणं खरोखर कठीण आहे.पण हे अविश्वसनीय कॉम्बिनेशन साध्य करून दाखविले आहे भारती विद्यापीठ पुणे येथे कार्यरत आमचे <b>फिटनेस मेंटॉर #प्रा.डॉ.सुहास मोहिते सर व त्यांच्या टीमने.</b></p><p dir="ltr" style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwGkhSP0kQrqmWxFqfufWCEbFAf9t7prnritFkren6YPpknKKZUr5EQgMl0dwODSCZpFCNVeWh0WESv7zckoIS5fu8pjf8npsdOPhOE365J5CKESdDrvDpVqJFGKalg2zjRPRZdknwE3NgotZe6F0FOG7IlW5agRHyY9afqYOKYlYF3lxQxfmSwugelgpZ/s1096/Screenshot_2023-11-15-21-06-05-672_com.whatsapp.w4b-edit.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1096" data-original-width="1080" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwGkhSP0kQrqmWxFqfufWCEbFAf9t7prnritFkren6YPpknKKZUr5EQgMl0dwODSCZpFCNVeWh0WESv7zckoIS5fu8pjf8npsdOPhOE365J5CKESdDrvDpVqJFGKalg2zjRPRZdknwE3NgotZe6F0FOG7IlW5agRHyY9afqYOKYlYF3lxQxfmSwugelgpZ/s320/Screenshot_2023-11-15-21-06-05-672_com.whatsapp.w4b-edit.jpg" width="315" /></a></div><b><br /></b><p></p>
<p dir="ltr" style="text-align: justify;">पुणे ते तिरुपती_बालाजी हा <b>#1100+ km चा अविश्वसनीय सायकलिंगचा ६ दिवसांचा</b> थक्क करणारा प्रवास नुकताच पूर्ण केला आहे.</p>
<p dir="ltr"><b><span style="color: #2b00fe;"></span></b></p><blockquote style="text-align: justify;"><span style="color: #2b00fe;"><b>डॉ. विश्वजीत कदम साहेबांचे सातत्याने मार्गदर्शन</b> व तुमचे हे यश निश्चितच आपल्या भारती विद्यापीठ परिवारातील सर्वांना प्रेरणादायी असेच आहे.</span></blockquote><p></p>
<p dir="ltr" style="text-align: justify;">डॉ. सुहास मोहिते सरांसोबत हा प्रवास पूर्ण करणारे <b>श्री अरुण पवार सर आणि श्री उल्हास कदम सर</b> यांचेही कौतुक करावे तितके कमीच आहे..!</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhFctsxcWvnooz1JBmDgMdkjqwkJFxF26Zz8B237kZdY-93aN8fJkc8OJPjoipWok7FllwfAzVRXiQQ31k6iP7R7kWgSLlyXy7hKWKRcjZRSSeSx8yhLHhs_UQ1SkDZqaafvFLPshvGxlh5uvmMVi8bKv0DDarMGdcVd0dpPj_UcH3LxE8LLcFPJZ-AWgUP/s1087/Screenshot_2023-11-15-21-09-44-292_com.whatsapp.w4b-edit.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1087" data-original-width="1080" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhFctsxcWvnooz1JBmDgMdkjqwkJFxF26Zz8B237kZdY-93aN8fJkc8OJPjoipWok7FllwfAzVRXiQQ31k6iP7R7kWgSLlyXy7hKWKRcjZRSSeSx8yhLHhs_UQ1SkDZqaafvFLPshvGxlh5uvmMVi8bKv0DDarMGdcVd0dpPj_UcH3LxE8LLcFPJZ-AWgUP/s320/Screenshot_2023-11-15-21-09-44-292_com.whatsapp.w4b-edit.jpg" width="318" /></a></div>
<p dir="ltr" style="text-align: justify;"><b>हा आव्हानांनी भारलेला संस्मरणीय प्रवास पूर्ण केल्याबद्दल व संकल्पपूर्ती बद्दल कृष्णाकाठ परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा..!</b></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-40882484997527516692023-09-30T20:01:00.004+05:302023-09-30T20:02:44.438+05:30डी. वाय .पाटील अभियांत्रिकीमध्ये हॅकाथॉन -2023’ उत्साहात<p style="text-align: justify;"><b></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggO8DDsyFhWp-APu7CaT9Ypz_i4LCHpsmgtKsY0MRIVBRQIse2rsY1KxpZoyto4sfPXeq_gTq-L3nKSXdVpiuvPijIdmbloHytviV6-vfFgpKZj14ezUPzsGi-1OfX8lSCt2ueZ3VWzaOVqxvycDL2MP2zvMdYbwdJGs1s_Eye9-VcbBNdxICinJWn1xBt/s1280/IMG-20230930-WA0028.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="853" data-original-width="1280" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggO8DDsyFhWp-APu7CaT9Ypz_i4LCHpsmgtKsY0MRIVBRQIse2rsY1KxpZoyto4sfPXeq_gTq-L3nKSXdVpiuvPijIdmbloHytviV6-vfFgpKZj14ezUPzsGi-1OfX8lSCt2ueZ3VWzaOVqxvycDL2MP2zvMdYbwdJGs1s_Eye9-VcbBNdxICinJWn1xBt/w640-h426/IMG-20230930-WA0028.jpg" width="640" /></a></b></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b><br /></b></div><p></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;">डी. वाय .पाटील अभियांत्रिकीमध्ये हॅकाथॉन -2023’ उत्साहात</span></b></p><p style="text-align: justify;">कृष्णाकाठ न्यूज l दि. ३०/९/२०२३</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhi_fORF-39pediTVx5pRqNgtIqC9f2FyXXxBWFLaTPM2u_tt-4Dd31rWzEOSmcqMhKxoNgeHN5QlPacgkRwUi4vxA9s9nWWIivSeMzKwZWwz9jrfNiVCQKdrDBguj3H75nIttJMyDwcnyDL3XEOe1neh20mP0AkNq-K4VfEY8_68XC8CHEsezJLjiOnYsJ/s1280/IMG-20230930-WA0027.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="853" data-original-width="1280" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhi_fORF-39pediTVx5pRqNgtIqC9f2FyXXxBWFLaTPM2u_tt-4Dd31rWzEOSmcqMhKxoNgeHN5QlPacgkRwUi4vxA9s9nWWIivSeMzKwZWwz9jrfNiVCQKdrDBguj3H75nIttJMyDwcnyDL3XEOe1neh20mP0AkNq-K4VfEY8_68XC8CHEsezJLjiOnYsJ/s320/IMG-20230930-WA0027.jpg" width="320" /></a></div><p style="text-align: justify;">डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘हॅकाथॉन २०२३’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धे मध्ये ८९ संघातील एकूण ५३४ स्पधर्कांनी घेतला. विविध समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून दिले. </p><p style="text-align: justify;"></p><blockquote><span style="color: #2b00fe;"><b>या स्पर्धेचे उद्घाटन डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांच्या हस्ते झाले. इनोव्हेशन व स्टार्टअप हीच आजच्या काळाची गरज आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हे जगातील एकमेव सर्वात मोठे ओपन इनोव्हेशन मॉडल आहे. विद्यार्थ्यांना केंद्र सरकार, मंत्रालय विभाग, उद्योग आणि इतर संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यावर या व्यासपीठाद्वारे उपाय शोधता येतील, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.</b></span></blockquote><p></p><p style="text-align: justify;"> या स्पर्धेसाठी पुणे येथील टेकनोवेल वेब सोल्युशन्सचे संचालक दिनेश कुडचे आणि बेंगळूरू येथील अफाइन सोल्युशन्सचे सदानंद होवाळ यांनी परीक्षण केले. एकूण 89 संघापैकी सर्वोत्तम 35 संघाची पुढील द्वितीय फेरी साठी निवड केली. कॅम्पस स्तरावरील विजेत्या संघातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होतील. हे संघ अंतिम फेरीत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत नोडल केंद्रावर दिलेल्या प्रॉब्लेमवर काम करतील. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांकाच्या टीमला केंद्र सरकारकडून प्रत्येक प्रोब्लेम सोल्व्हिंगसाठी एक लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. </p><p style="text-align: justify;">या हॅकाथॉन २०२३ चे नियोजन महाविद्यालयाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, महाविद्यालयाचे इनोवेशन समन्वयक डॉ. प्रशांत जगताप आणि विविध विभागाचे शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले. </p><p style="text-align: justify;"><b>संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन मिळाले.</b></p><p style="text-align: justify;"><br /></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-32655964731575386092023-08-31T13:32:00.005+05:302023-08-31T13:43:19.821+05:30डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न <p><b></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdQx-p9mjdls_0LXJE2aEU67p1pb1yceYxSB0DnpBaCXs6gtsemSjrEhJ5CVBm10VO4gIfnMppIJBb-H_Ey11KBmBsEl8EkgV46p_fGdbzCIcAz0apZXfI8bVQpbLeUnSklJYOOejKwq5C-nF2332zX6pm6YvF8J5WNdKnjFw2AAkL5on7W73eGiYapkbo/s1599/WhatsApp%20Image%202023-08-30%20at%206.47.23%20PM%20(2).jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1059" data-original-width="1599" height="265" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdQx-p9mjdls_0LXJE2aEU67p1pb1yceYxSB0DnpBaCXs6gtsemSjrEhJ5CVBm10VO4gIfnMppIJBb-H_Ey11KBmBsEl8EkgV46p_fGdbzCIcAz0apZXfI8bVQpbLeUnSklJYOOejKwq5C-nF2332zX6pm6YvF8J5WNdKnjFw2AAkL5on7W73eGiYapkbo/w400-h265/WhatsApp%20Image%202023-08-30%20at%206.47.23%20PM%20(2).jpeg" width="400" /></a></b></div><b><br /><div style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;">डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न </span></b></div></b><p></p><p style="text-align: justify;"><span style="color: #2b00fe;"><b>" भारत सरकारच्या योजन अंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागा तर्फे आयोजन"</b></span></p><p></p><div style="text-align: justify;"><b>कृष्णाकाठ न्यूज | दि. ३१/८/२०२३ </b></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागा तर्फे दोन दिवसीय <b>"पॅरलल प्रोग्रामिंग ऑन सीपीयू अँड जीपीयु युजिंग ओपन एमपी"</b> या विषयावर कार्यशाळा घ्येण्यात आली .</div><p></p><p></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">ही कार्यशाळा राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन ह्या भारत सरकारच्या योजने अंतर्गत घेण्यात आली . यासाठी तज्ञ् म्हणून </span><span style="color: #cc0000;">श्री मंदार गुरव</span><span style="color: #2b00fe;"> हे इंटेल सर्टिफाइड ट्रेनर होते . ते आयटी बॉम्बे येथून डॉक्टरेट पदवी मिळालेले आहेत. </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">तिसऱ्या व अंतिम वर्षाच्या सुमारे १४० विध्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागा प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी केले . </p><p style="text-align: justify;"><b>यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन मिळाले .</b></p><p style="text-align: justify;"><br /></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-90282315607482915682023-07-14T20:09:00.006+05:302023-07-14T20:12:55.343+05:30किर्लोस्कर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रयान-३ चे लाईव्ह प्रक्षेपणाचा अनुभव<p style="text-align: justify;"><b></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjsqMNTkHV2cI05Ra5CfRY6jgwR2GT3KTRw2dMrpWjrGOpUfsARN0W8faUJ9BbQZN8L0jLtIcIs1koG7S4USIJSMAQ58OzseM2RjyaYnnE9l4roErFO123t5CfknNYVVm5Ffk8YdZrlrSe0_KgMKF0hnxNASlRwF4kCfVPGKMdgcOtGcHdN78zrka9LQ37_/s1280/IMG-20230714-WA0029(1).jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="1280" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjsqMNTkHV2cI05Ra5CfRY6jgwR2GT3KTRw2dMrpWjrGOpUfsARN0W8faUJ9BbQZN8L0jLtIcIs1koG7S4USIJSMAQ58OzseM2RjyaYnnE9l4roErFO123t5CfknNYVVm5Ffk8YdZrlrSe0_KgMKF0hnxNASlRwF4kCfVPGKMdgcOtGcHdN78zrka9LQ37_/s320/IMG-20230714-WA0029(1).jpg" width="320" /></a></b></div><b><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div></b><p></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;">किर्लोस्कर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रयान-३ चे लाईव्ह प्रक्षेपणाचा अनुभव</span></b></p><p style="text-align: justify;"><b>कृष्णाकाठ न्यूज l दि.१४/७/२०२३</b></p><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/WA1nG9q4L48" width="100%" youtube-src-id="WA1nG9q4L48"></iframe></div><b><br /></b><p></p><p style="text-align: justify;">किर्लाेस्करवाडी: येथील विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या किर्लोस्कर हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला चांद्रयान-३ थेट प्रक्षेपणाचा लाईव्ह अनुभव घेतला.</p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;"></span></b></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">किर्लोस्कर हायस्कूलच्या एलसीडी सभागृहामध्ये चांद्रयान-३ चे प्रक्षेपणाचा लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला होता. भारताने शुक्रवारी चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजित वेळेनुसार दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्यात आले. एलव्हीएम ३-एम ४ रॉकेटने चांद्रयान-३ ला आपल्या अचूक कक्षेत प्रस्थापित केले आहे.</span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"> चांद्रयान ३ ला एलव्हीएम ३-एम ४ या रॉकेटपासून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. इस्रो’चे चांद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले असून नवोदित वैज्ञानिक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असे कार्य आहे असे सांगत प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी यांनी या महत्त्वाच्या क्षणी मिळालेल्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे व देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी या ऑनलाईन प्रक्षेपणाचा अनुभव घेत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. </p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;"></span></b></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;">चंद्रयान-३ यशस्वी प्रक्षेपणाचा थेट लाईव्ह अनुभव घेतल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती यावेळी दिसून येत होता. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी अभय बिराज, जे. आर. लोखंडे, सौ. मिना टिंगरे यांच्या सहित सर्व शिक्षकांनी अनमोल सहकार्य केले. </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><b>विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा किर्लोस्कर, विश्वस्त रवी सिन्हा, विद्याधिकारी सी. व्ही. देशपांडे, प्रशासकीय अधिकारी सौ.सुधा मोहिते यांच्या सहित सर्व अधिकारी व काॅलेजचे प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी यांचे या चंद्रयान-३ चे प्रक्षेपणाचा लाईव्ह अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.</b></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-66337657050025943922023-07-03T14:20:00.002+05:302023-07-03T14:20:21.097+05:30बी. टेक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये करिअरच्या संधी<p style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;"> </span></b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglg-KJajUAarfLvCObA60WK-MzqHNYf1a0lbR3_X3XAoIddfypONfc_DokzbX4YjNKiVXrm8H87hiu8eL9sieLpTCs_S-A1E1lJWuls5hVy8WFh0N9JcG5dpmCAa-YHjR01vL4SCxcgTWYwTOurjmLmpgwDXQ0PKoD8z-NvtMCob8bpdh7wq71wGeD0y-w/s800/WhatsApp%20Image%202023-06-29%20at%208.16.06%20AM%20(2).jpeg" imageanchor="1" style="font-size: x-large; font-weight: bold; margin-left: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><img border="0" data-original-height="450" data-original-width="800" height="225" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglg-KJajUAarfLvCObA60WK-MzqHNYf1a0lbR3_X3XAoIddfypONfc_DokzbX4YjNKiVXrm8H87hiu8eL9sieLpTCs_S-A1E1lJWuls5hVy8WFh0N9JcG5dpmCAa-YHjR01vL4SCxcgTWYwTOurjmLmpgwDXQ0PKoD8z-NvtMCob8bpdh7wq71wGeD0y-w/w400-h225/WhatsApp%20Image%202023-06-29%20at%208.16.06%20AM%20(2).jpeg" width="400" /></a><b><span style="color: red; font-size: large;"><br /><br /><span style="font-family: verdana;">बी. टेक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये करिअरच्या संधी</span></span></b></p><p></p><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे क्षेत्र एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विविध उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणत आहे आणि नवनिर्मितीसाठी नवीन मार्ग तयार करत आहे.</span></div><span style="font-family: verdana;"><div style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;"><blockquote>बारावी विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांसाठी AI मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B. Tech. in AI) ही एक उत्तम करिअर निवड असू शकते. या लेखामध्ये विद्यार्थ्यांनी बी.टेक (AI ) मध्ये करिअरचा विचार का करावा यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न...</blockquote></span></b></div></span><p></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">आरोग्यसेवा, वित्त, उत्पादन , वाहतूक आणि मनोरंजन यांसारख्या अनेक उद्योगांचा AI हा अविभाज्य भाग बनल्यामुळे, या क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. बी.टेक. AI मध्ये AI Engineers, Data scientists, Machine learning specialists, and AI researchers यांसारख्या करिअरच्या विस्तृत संधी उपलब्ध आहेत तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे क्षेत्र हे तांत्रिक प्रगती, नावीन्य आणणे आणि पारंपारिक प्रक्रिया बदलण्यात आघाडीवर आहे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><b><span style="color: #cc0000;"></span></b></span></p><blockquote><b><span style="color: #cc0000;">युवकांना बी.टेक. AI मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह काम करण्याची, मशीन लर्निंग अल्गोरिदम एक्सप्लोर करण्याची, बुद्धिमान प्रणाली विकसित करण्याची आणि भविष्यातील उपायांच्या विकासात योगदान देण्याची संधी उपलब्द होऊ शकतात. AI मध्ये हेल्थकेअर डायग्नोस्टिक्सपासून ते हवामान बदल कमी करण्यापर्यंतच्या जटिल वास्तविक-जगातील आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आहे. </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">AI मध्ये स्पेशलायझेशन करून, विद्यार्थी AI-चालित समाधाने विकसित करण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा फायदा घेऊ शकतात ज्यांचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो, जगभरातील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो तसेच नवीनतम घडामोडींच्या जवळ राहण्यास आणि त्यांची कौशल्ये सतत अपग्रेड करण्यास अनुमती देते. यामुळेच हे क्षेत्र वाढीसाठी आणि व्यावसायिक विकासासाठी प्रचंड संधी देत आहे. या अशा अनेक फायदात्मक गोष्टीमुळे AI चे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी एक रोमांचक आणि आशादायक करियर म्हणून बघितले जात आहे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">AI मध्ये कुशल व्यावसायिकांची मागणी सतत वाढत आहे, जे विविध उद्योगांमध्ये या क्षेत्राचे वाढते महत्त्व दर्शवते. ताज्या अहवालानुसार, AI व्यावसायिकांसाठी जॉब मार्केट मजबूत असून चांगल्या पगाराच्या ऑफर मिळत आहेत. Indeed च्या अहवालानुसार, AI भूमिकांशी संबंधित नोकरीच्या पोस्टिंग मध्ये लक्षणीय वाढ होऊन, AI टॅलेंटची मागणी गेल्या तीन वर्षांत दुप्पट झाली आहे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">कुशल व्यक्तींच्या कमतरतेमुळे AI व्यावसायिक आकर्षक पगार देतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये AI तज्ज्ञ आहेत. द डेटा टेक लॅब्सच्या संशोधन अहवालानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये 2030 पर्यंत डेटा सायंटिस्ट 3५ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><b>सिलिकॉन व्हॅली, लंडन, बीजिंग आणि बंगलोर सारख्या टेक हब्समध्ये एआय-संबंधित नोकरीत लक्षणीय वाढ होत आहे. यामध्ये डेटा सायन्स, मशीन लर्निंग, NLP, कॉम्प्युटर व्हिजन आणि रोबोटिक्स यांसारख्या संबंधित क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहेत. AI मध्ये स्वतः व्यवसाय सुरु करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. AI तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, तसतसे नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या व्यक्ती स्वतःचे AI स्टार्टअप स्थापन करू शकतात, विशिष्ट बाजारपेठेची पूर्तता करू शकतात आणि विशेष AI उपाय प्रदान करू शकतात.<br /><br /></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-family: verdana;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8mI67OZUYAwlyrcaFLXJA2kzC3KRcPunNIYyNbn7v4q7cI5Zvsg2XLMnIFvFSfC7Q_4YWcRoVe_WW9uJ47n59we7kJQzRZ6JXQhBygA0QYFORdvlv8P30KNpOBcVHJWE1ix7Nj5RzNpZ7MzrmgkDFZscbVBXB_EhkyXPWLes6kXi7fhkgV29NHockVqzW/s1600/WhatsApp%20Image%202023-06-29%20at%208.16.06%20AM.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1191" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8mI67OZUYAwlyrcaFLXJA2kzC3KRcPunNIYyNbn7v4q7cI5Zvsg2XLMnIFvFSfC7Q_4YWcRoVe_WW9uJ47n59we7kJQzRZ6JXQhBygA0QYFORdvlv8P30KNpOBcVHJWE1ix7Nj5RzNpZ7MzrmgkDFZscbVBXB_EhkyXPWLes6kXi7fhkgV29NHockVqzW/w149-h200/WhatsApp%20Image%202023-06-29%20at%208.16.06%20AM.jpeg" width="149" /></a></span></div><span style="font-family: verdana;"><br /></span><p></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><b><span style="color: #2b00fe;">- डॉ. सिद्धेश्वर पाटील, </span></b><br />डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर</span></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-72662331783879401812023-06-02T13:49:00.002+05:302023-06-02T13:50:10.330+05:30भारती विद्यापीठाच्या आधारस्तंभ : मा. विजयमाला कदम (वहिनीसाहेब ) - वाढदिवस विशेष <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><div style="text-align: left;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi6A7Lp9HCrY6abIfANk9dVYXYDi5l2abWZwRGf6djrFep5N70cNKrKrcuUaNPtsEgFxOll4VnHEeFY42sp8netaUDY4NTXHHGKdt4rgKH93fa8BsCQv_fKsXmR7nJ-dzGLXa5dQZfkQvP80mif8YTTOLEV4j2skdNCsy-CuvmaAb872Uac_EYjE05OjA" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="" data-original-height="418" data-original-width="441" height="380" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi6A7Lp9HCrY6abIfANk9dVYXYDi5l2abWZwRGf6djrFep5N70cNKrKrcuUaNPtsEgFxOll4VnHEeFY42sp8netaUDY4NTXHHGKdt4rgKH93fa8BsCQv_fKsXmR7nJ-dzGLXa5dQZfkQvP80mif8YTTOLEV4j2skdNCsy-CuvmaAb872Uac_EYjE05OjA=w400-h380" width="400" /></a></div><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="color: red; font-family: "Sakal Marathi"; font-size: 24px; font-weight: 700; text-align: left;">भारती विद्यापीठाच्या आधारस्तंभ : मा. विजयमाला कदम (वहिनीसाहेब )</span></div><br />कृष्णाकाठ न्यूज | दि. २/६/२०२३ <br /><br /> <span lang="hi" style="color: #004dc0; font-family: Kokila; font-weight: bold; text-align: justify;">श्रीमती विजयमाला (वहिनीसाहेब) पतंगराव कदम यांचा जन्म २ जून १९५८ साली जत तालुक्यातील अचकनहळ्ळी गावामधील शिंदे राजघराण्यात झाला. आई या केवळ दोन अक्षरी शब्दात किती जादू आहे. आईच्या उदरी आपण जन्म घेतो आणि नवे जग पाहतो तीच आई आपल्या सुखदु:खात आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते. जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई, जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते ! वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई ! समाजाच्या मनात वहिनी साहेबांच्या कार्याबाबत कृतज्ञतेची आदराची भावना नेहमीच आम्हा सर्वांना जाणवत असते. समाजाला मंत्र दिलेला आहे. की न मावणारे दुःख नेहमीच जीवघेणे असते. कारण तुमचा जीव तेंव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. त्या माणसाने दुःखापेक्षा मोठे व्हायचे ध्येय ठेवावे. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला (वहिनीसाहेब) पतंगराव कदम हे नांव भारती विद्यापीठ या संस्थेच्या केंद्रस्थानी आहे. केवळ मा. साहेबांची पत्नी म्हणून नव्हे, तर ‘स्वतंत्र व्यक्तिमत्व लाभलेल्या वहिनीसाहेब’ यांनी प्रदीर्घ त्यागातुन स्वत:ची एक जागा निर्माण केली आहे.</span><p></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या बरोबर विवाहोत्तर सुरु झालेला संसार, हा कधीच केवळ एका ‘दाम्पत्याचा, पति-पत्नीचा संसार’ नव्हता.अगदी पहिल्या दिवसा पासून तो संसार व्यापक स्वरूपाचा, समाजाचा, आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं सुख-दुःख हे आपलं मानून केलेला, इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणारा, कुटुंबिय, नातेवाईक आणि भारती विद्यापीठ परिवारातील सदस्यांना आवश्यक तिथे आवश्यक ती ताकत प्रदान करणारा असाच होता. कोल्हापूरच्या एका जाणकार आणि अधिकारी व्यक्तिनं असं<span style="mso-spacerun: yes;"> </span>सांगितलं होतं की ‘या मुलीच्या (वहिनीसाहेबांच्या) आयुष्यात आलेला ‘प्रत्येकजण’ विजयी होईल. तिचं उभं आयुष्य हीच विजयी आयुष्यांची एक मालिका असेल आणि काळाच्या ओघात आपलं ‘विजयमाला’ हे नाव ती सार्थ करील.” करवीरनिवासिनी आई जगदंबेच्या दारी; त्या कुण्या द्रष्टया पुरुषांन वर्तवलेलं ते भाकित आज सत्य होताना आपण अनुभवित आहोत.<o:p></o:p></span></p><p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="color: #ff0066; font-family: Kokila; font-weight: bold;"></span></p><blockquote><b><span lang="hi" style="color: #ff0066; font-family: Kokila;">“</span><span lang="hi" style="color: #ff0066; font-family: Kokila;">भारती विद्यापीठ संस्था व्यापक करण्यात आणि विस्तारात साहेब अहोरात्र गुंतले होते. तहानभूक हरपून साहेब काम करीत होते, साहेबांची शिक्षण प्रसारासाठीची ही तळमळ पाहून घरची आघाडी पूर्णपणे वहिनीसाहेब स्वतः सांभाळायच्या, त्यासाठी खंबीर व्हायचे असा निर्णय वहिनीसाहेब यांनी घेतला. भांड्या-कुड्यांचा संसार सगळेच करतात एखादी गृहीनी संसाराकडून ज्या प्रकारच्या अपेक्षा ठेवते त्या अपेक्षा न ठेवता भारती विद्यापीठाच्या संसारात रमने अधिक पसंद केले. भारती विद्यापीठाची स्थापना होऊन जेमतेम दहा वर्षे झाली असतील तीन चार शाळा सुरू झाल्या होत्या संस्थेला आर्थिक पाठबळ नव्हते. अनेकांचे हात गोवर्धन उचलताना लागले आहे हे जितके खरे तितकेच त्या स्वप्नपूर्तीला वहिनीसाहेब यांच्या त्यागाचे अस्तर आहे हे ही तितकेच खरे आहे.</span><span lang="hi" style="color: #ff0066; font-family: Kokila;">”</span></b></blockquote><span lang="hi" style="color: #ff0066; font-family: Kokila;"></span><p></p><p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;">
</span></p><p class="MsoNormal"><span lang="en-US"> </span><span style="font-family: Kokila; text-align: justify;">आज साहेब आपल्यात जरी गेले असले तरी</span><span style="font-family: Kokila; text-align: justify;"> </span><span style="font-family: Kokila; text-align: justify;">साहेबांच्या कर्तुत्वाचा वसा घेऊन आ.डॉ विश्वजीत (बाळासाहेब) कदमसाहेब आणि आदरणीय वहिनीसाहेब तेवढ्याच ताकदीने साहेबांचा वसा पुढे चालवतआहेत. जनतेच्या हितासाठी साहेबांनी जे काम केले तेच काम आता बाळासाहेब करीत आहेत.समाजाच्या मनात वहिनी साहेबांच्या कार्याबाबत कृतज्ञतेची आदराची भावना नेहमीच सर्वांना जाणवत असते. प्रामाणिकपणे काम करा मी तुमच्या पाठीशी उभी आहे. वहिनीसाहेबांचे जीवन सामान्य स्त्रियांना नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.</span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>मानवी जीवनाला ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. “दुसऱ्यावर अन्याय न करणे व स्वतःवरही अन्याय होऊ न देणे' यासाठी चांगल्या संस्काराची<span style="mso-spacerun: yes;"> </span>गरज असते. सुरुवातीचे दिवस सत्त्वपरीक्षा पाहणारे होते. डॉ. पतंगरावजी कदम साहेबांचा लाडका ज्येष्ट पुत्र, वहिनी साहेबांच्या काळजाचा तुकडा काळाने आकस्मिक झडप घालून हिरावून नेला.अपत्यवियोगाची दु:खद घटना म्हणजे आईच्या काळजाचे तुकडे करणारा कठोर आघात. वहिनीसाहेब तर पूर्ण खचूनच गेल्या. अभिजीत च्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर हा मोठा आघातच होता. वहिनीसाहेब यांच्या डोळ्यातील पाणी हालत नव्हते.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>भारती विद्यापीठाला आपले कुटुंब मानले त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांची आपलेपणाने आणि कुटुंबप्रमुख या नात्याने नेहमीच काळजी घेतली. त्यांच्या अडीअडचणींच्या काळात वहिनीसाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. संस्थेतल्या मुलांना जे शिक्षण मिळते तेच आपल्या मुलांना मिळाले पाहिजे असा आग्रह साहेब व वहिनीसाहेब यांचा होता, आ.डॉ. विश्वजीत<span style="mso-spacerun: yes;"> </span>कदम साहेब डॉ.अस्मिता ताईंना नेहमीच स्फूर्ती दिली. आपल्या नावाप्रमाणे साहेबांच्या जीवनात विजया बनून राहिल्या, मा. सौ. स्वप्नालीताई यांच्या रुपाने भविष्यकाळाला आकार देणाऱ्या, ‘समर्थ; शालिन, सुसंस्कृत उच्चशिक्षित सुनबाई परिवारास मिळाल्या आहेत.साहेब रात्रंदिवस राजकारण, मतदार संघ, भारती विद्यापीठात मध्ये काम करीत होते. <o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>साहेबांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेकदा नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. असे प्रसंग येतात त्यावेळी साहेब काही क्षणच थोडेसे उदास व्हायचे, . डॉ. पतंगरावजी कदमसाहेब स्फूर्ती होते. <o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>सासर माझी ताकद आहे. माहेर माझे संस्कार व प्रेम आहे.भारती परिवार व पलूस कडेगाव मतदारसंघ हीच माझी खरी ताकद आहे. सुख हा शब्द सापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार सुख वेगवेगळे असते.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;">साहेब व वहीनीसाहेब यांनी आपले सुख गोरगरिबांच्या कल्याणात मानले आहे. त्यासाठी अहोरात्र कष्ट करीत राहिले. भारती विद्यापीठ व भारती बझार महाराष्ट्रात अग्रेसर आहे. साहेबांच्या आयुष्यातील संघर्ष आणि यशाने भरलेल्या वाटेवर<span style="mso-spacerun: yes;"> </span>वहिनीसाहेब यांनी खंबीर साथ दिली.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>भारती विद्यापीठामध्ये नियमांचे कडक पालन करून आपल्या<span style="mso-spacerun: yes;"> </span>ग्रामीण भागातील मुला मुलींसाठी वहिनीसाहेब नेहमीच मार्गदर्शन करीत असतात.मुलीनी शिकून सवरून स्वावलंबी बनाव म्हणजे त्यांना स्त्री शक्तीची ओळख होईल असे ठाम मत वहिनीसाहेब नेहमीच आपल्या भाषणातून मांडतात, महीलांना समाजात स्वतंत्र ओळख मिळावी आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनावे, समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या ग्रामीण महिलांचा सत्कार करण्यासाठी वहिनीसाहेब यांनी आपल्या सासूबाईंच्या स्मृतिप्रित्यर्थ "मातोश्री बयाबाई" ट्रस्ट ची स्थापना केली.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>डॉ पतंगरावजी कदमसाहेब नावाच्या महात्म्याच्या पाठिशी वहिनीसाहेब हीच खरी ऊर्जा होती. सावीञीने आपल्या आसवांनी पदर भिजवून नवर्याचे काळीज ओले ठेवले. वहिनीसाहेबांनी सुद्धा तेच केले डोळ्यात तेल घालून डॉ पतंगरावजी कदम साहेबांना आजवर जपले होते.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>आपल्या सार्वजनिक जीवनकार्यात संपूर्ण आयुष्य गुंतवून साहेबांचा संसार आणि घरप्रपंचा फुलवला तो या माऊलीने आजही साहेब आपल्यात नाहीत याचे दु:ख बाजूला ठेवून /सहनकरून साहेबांनी उभारलेल्या "ज्ञानवृक्षा"च्या संवर्धनासाठी काम करित आहेत.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>भारती विद्यापीठाच्या माध्यमातून विशेष:ता कडेगाव येथे मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय तसेच मुलींची औद्योगिक प्रक्षिक्षण संस्था वस्तीगृह उभारण्यास वहिनीसाहेब यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांनी शैक्षणिक सिद्धांताला धरून शैक्षणिक कार्याची वाटचाल प्रभावीपणे व व्यापक स्वरूपात पुढे चालू ठेवली. <o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>भारती विद्यापीठामध्ये शिक्षणाचा एक नवा प्रयोग चालू आहे. तो प्रयोग म्हणजे गोरगरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या उपेक्षित, दलित व ग्रामीण भागातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे.अशा तळागाळातील सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना जीवनांत ताठ मानेने उभा करणे हा एक मोठा प्रयोग आहे. कच्च्या मातीतून मूर्ती तयार करण्याचा हा प्रयोग आहे. त्यामागे ध्येयाबरोबरच साहेब आणि वहिनीसाहेब यांची अविचल श्रद्धा व निष्ठा आहे. वहिनीसाहेब व<span style="mso-spacerun: yes;"> </span>बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवा माणून निर्माण करण्याचा प्रयोग भारती विद्यापीठाच्या आवारात अखंडपणे चालू आहे. यातूनच पुढे नव्या दृष्टीचा, नव्या विचारांचा, नव्या युगाचा, नवा समाज निर्माण होणार आहे. भारती विद्यापीठाचा पन्नास वर्षाचा सोनेरी इतिहास घडला. त्याच्यासाठीच साहेबांना जगावं लागलं.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;">डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या सोबत असणाऱ्या वहिनीसाहेब साहेबांच्या सावली बनून उभ्या राहिल्या, सुख कमी आणि दुःख जास्त वाटून घेतल. आता त्यांच लेकरू विश्वजित आकाशाला गवसणी घालत आहेत.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>एकेका बिंदूतून कष्टाचा सिंधू महासागर उभा राहिल्यावर... शब्दच नाही. किती गरीबांचे उमाळे आणि जिव्हाळे भारती विद्यापीठाच्या पाठीशी उभे आहेत.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>भारती परिवार जनतेच्या शुभकार्यात मंडपाच्या दारात, अडीअडचणीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये, दुख:त दारी उभे, रक्तानात्याचा संबंध नसतानाही सेवकांचे /जनतेचे प्रेक्षक असतात. वहिनीसाहेब यांना आम्ही कधी रागावलेलं पाहिल नाही.<span style="mso-spacerun: yes;"> </span>ममतेने जवळ घ्याव अशी त्यांची मुलं आणि पलूस-कडेगाव मतदारसंघ देशाला लाभलेला एक वरदान आहे.<span style="mso-spacerun: yes;"> </span>कार्यक्षमता, गुणवत्ता यांचा आग्रह धरून प्रशासनाचा दर्जा उंचावणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील ‘प्रभावी महिला पदाधिकारी' म्हणून वहिनीसाहेब सर्वपरिचित आहेत.<span style="mso-spacerun: yes;"> </span>वहिनीसाहेब यांना 'प्रेमलता ताई चव्हाण पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. वहिनीसाहेब यांच्या शैक्षणिक,सामाजिक कार्याची दखल घेवुन अखिल भारतीय मराठा सेवा संघाने त्यांना "राजमाता जिजाऊ" पुरस्कार देवून गौरविण्यात आले. महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारा "रमाबाई रत्न पुरस्कार" देण्यात आला.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>भारती विद्यापीठाच्या मातृत्वाची जबाबदारी वाहिनीसाहेबांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना " नको काळजी करु असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. लोकोपयोगी कार्यात शक्य तेवढे वहिनीसाहेब यांचे योगदान फार मोठे आहे. पुरस्थीती, कोराना,अकाळीन संकट असो<span style="mso-spacerun: yes;"> </span>वहिनीसाहेब<span style="mso-spacerun: yes;"> </span>सावलीसारख्या उभ्या राहतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना कसा करायचा, एक गृहिणी म्हणून वहिनी साहेबांना अत्यंत चांगल्या पद्धतीने अवगत आहे. <o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>साहेब गेल्यानंतर वहिनी साहेब यांची तब्येत साथ देत नाही. तरीही मोठ्या जिद्दीने कामकाज पाहतात, म्हणून आजही त्याच्याकडे पाहताना आमचा जीव कासावीस होतो.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"><span style="mso-tab-count: 1;"> </span>वहिनीसाहेब यांनी आपल्या लेकराला, कुटुबांला भारती विद्यापीठासाठी मोठे योगदान दिले. पलूस-कडेगावच्या जनतेच्यासुद्धा फार मोठ्या आधारस्तंभ, आधार आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघात संकट कोणतेही असो कितीही मोठे असो कुटुंब प्रमुखाची भूमिका वहिनी साहेबांनी अत्यंत खंबीरपणे निभावली आहे व निभावत आहेत. अहोरात्र परिश्रम करणारी माया<span style="mso-spacerun: yes;"> </span>लेकरं आपल्या तब्बेतीशी पर्वा न करता संपूर्ण आयुष्यच जनसेवेसाठी अर्पण केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अत्यंत आपुलकीने चौकशी करत, मनोबल वाढवून प्रत्येक समस्येवर समाधानकारक तोडगा काढत आपल्या प्रशासकीय कार्यकुशलतेची चुणूक दाखवून देतात आणि भांबावलेले मन निर्धास्त होते.<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: center;"><span lang="hi" style="color: #ff0066; font-family: Kokila; font-weight: bold;">!! कर्तव्यदक्ष गृहलक्ष्मी जिजाऊ तुम्ही!! </span><span style="color: #ff0066; font-family: Kokila; font-weight: bold;"> </span><span style="color: #ff0066; font-family: Kokila; font-weight: bold;">मातृरुपी जननी लक्ष्मीबाई तुम्ही!! </span><span style="color: #ff0066; font-family: Kokila; font-weight: bold;">धैर्यरुपी सामर्थ्यवान अहिंल्या तुम्ही!! </span><span style="color: #ff0066; font-family: Kokila; font-weight: bold;">शिक्षणरूपी सावित्री तुम्ही!!</span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;"> </span><span lang="hi" style="font-family: Kokila;"> </span><span lang="hi" style="font-family: Kokila; font-weight: bold;">श्रीमती विजयमाला (वहिनीसाहेब) पतंगराव कदम, अध्यक्षा शालेय शिक्षण समिती भारती विद्यापीठ पुणे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !आई कुलस्वामी भवानी माता, उद्दगिरी आई आपणास उदंड व निरामय आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!</span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: justify; text-justify: newspaper; text-kashida-space: 50%;"><span lang="hi" style="font-family: Kokila;">-<o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="mso-pagination: none; text-align: center;"><span lang="hi" style="color: red; font-family: Kokila; font-weight: bold; language: hi; mso-ascii-font-family: Kokila; mso-bidi-language: hi; mso-default-font-family: Kokila; mso-devanagari-font-family: Kokila; mso-font-cs-format: -1; mso-latin-font-family: Kokila; mso-ligatures: none; mso-style-textfill-fill-alpha: 100%; mso-style-textfill-fill-color: red; mso-style-textfill-type: solid;">श्री. अरूण हिंदूराव सावंत<br /></span><span style="color: red; font-family: Kokila; font-weight: bold;">भिकवडी खुर्द, ता.कडेगांव जि सांगली.</span></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-92033792292886729472023-05-21T12:02:00.003+05:302023-05-21T12:16:18.716+05:30भिलवडी येथील श्रीमती मालनदेवी बाळासाहेब पाटील यांचे दुःखद निधन l मंगळवार दि. २३ रोजी रक्षाविसर्जन<p><b></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiDDLAaYPDHw7S5LPgqpuOIRVctl82YCQjcOYXVth8eZNMXxFR79kX6eXg-21t_mv4rxjPIme0IMyX90n561JetIpVpiLJVxSBIhdG0MVtG_Mtl1I6A9qoWlSUEoVrOJm3xePEAqwF-fi24YQ4z36bbDNUN4_BpwL-oooyyvW8BRdFQNMK-FG6rGj9eLQ/s494/IMG-20230521-WA0007.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="494" data-original-width="412" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiDDLAaYPDHw7S5LPgqpuOIRVctl82YCQjcOYXVth8eZNMXxFR79kX6eXg-21t_mv4rxjPIme0IMyX90n561JetIpVpiLJVxSBIhdG0MVtG_Mtl1I6A9qoWlSUEoVrOJm3xePEAqwF-fi24YQ4z36bbDNUN4_BpwL-oooyyvW8BRdFQNMK-FG6rGj9eLQ/s320/IMG-20230521-WA0007.jpg" width="267"></a></b></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b style="font-size: 1.25em;"><span style="color: red; font-size: large;">भिलवडी येथील श्रीमती मालनदेवी बाळासाहेब पाटील यांचे दुःखद निधन l मंगळवार दि. २३ रोजी रक्षाविसर्जन</span></b><br></div><p>कृष्णाकाठ न्यूज l दि.२१/५/२०२३</p><p style="text-align: justify;"><b></b></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">वसंतदादा कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील आणि माजी जि.प.सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या मातोश्री </span>श्रीमती मालनदेवी बाळासाहेब पाटील<span style="color: #2b00fe;"> यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.</span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;">रक्षाविसर्जन मंगळवार दि.२३/५/२०२३ रोजी </span><span style="color: #0b5394;">स. ९.३० वाजता भिलवडीच्या कृष्णा घाटावर होणार आहे.</span></b></p><p style="text-align: justify;"><b>कृष्णाकाठ परिवारातर्फे पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन..!</b></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-32981436325174028832023-05-19T19:29:00.003+05:302023-05-19T19:34:54.139+05:30मोठी बातमी! २ हजाराची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत<h1 32px="" border-box="" box-sizing:="" class="article-head" line-height:="" noto="" sans-serif="" sans="" style="font-size: 22px; margin: 0px 10px 10px; padding: 0px;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOQ2GnjR8Nqml0EO__yD3aK0Y2X922x1XbF4mCn8ZGdK5TN6YspuBP7mkjUSGeYvRKWTnpcVJvY0_DWBWJHqU2fXZaelDxIqrr6C22oTPW4nynvjD9YLHSbZYcEuRV5jixuh7d-k0ljVMI/s1600/reserve-bank-of-india-has-withdrawn-rs-2000-currency-notes-from-circulation-but-will-continue-as-legal-tender-know-everything-here_2023051021451.jpg" style="font-size: 1.25em; margin-left: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><img border="0" data-original-height="270" data-original-width="360" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOQ2GnjR8Nqml0EO__yD3aK0Y2X922x1XbF4mCn8ZGdK5TN6YspuBP7mkjUSGeYvRKWTnpcVJvY0_DWBWJHqU2fXZaelDxIqrr6C22oTPW4nynvjD9YLHSbZYcEuRV5jixuh7d-k0ljVMI/s1600/reserve-bank-of-india-has-withdrawn-rs-2000-currency-notes-from-circulation-but-will-continue-as-legal-tender-know-everything-here_2023051021451.jpg" width="320"></a></h1><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">(कृष्णाकाठ न्यूज )</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><div class="separator" style="clear: both;"><p 30px="" border-box="" box-sizing:="" line-height:="" noto="" sans-serif="" sans="" start="" style="font-size: 18px; margin: 0px 0px 15px; padding: 0px; text-align: justify;" text-align:="">मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. </p><p 30px="" border-box="" box-sizing:="" line-height:="" noto="" sans-serif="" sans="" start="" style="font-size: 18px; margin: 0px 0px 15px; padding: 0px; text-align: justify;" text-align:="">२०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे. <br></p></div></div></div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-47850808392547795902023-05-19T19:28:00.002+05:302023-05-19T19:28:55.502+05:30मोठी बातमी! २ हजाराची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत<h1 class="article-head" style="font-size: 22px; margin: 0px 10px 10px; padding: 0px; font-family: "Noto Sans", sans-serif; box-sizing: border-box; line-height: 32px;">मोठी बातमी! २ हजाराची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत</h1><div><br><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnMpjMSfN7_Fh-BD-l0yxi-I-2fcb0kE9R0y4I_7LV5GHZGK8wzkDGtBT8DUx5HF9ElDRDrD5fNcz5wBB5ncbb0p4436aIieOR6jZV5xj-8jqPBs-dxHwaL8epIQC3qiQbhuX84nla7RX9/s1600/reserve-bank-of-india-has-withdrawn-rs-2000-currency-notes-from-circulation-but-will-continue-as-legal-tender-know-everything-here_2023051021451.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnMpjMSfN7_Fh-BD-l0yxi-I-2fcb0kE9R0y4I_7LV5GHZGK8wzkDGtBT8DUx5HF9ElDRDrD5fNcz5wBB5ncbb0p4436aIieOR6jZV5xj-8jqPBs-dxHwaL8epIQC3qiQbhuX84nla7RX9/s1600/reserve-bank-of-india-has-withdrawn-rs-2000-currency-notes-from-circulation-but-will-continue-as-legal-tender-know-everything-here_2023051021451.jpg" border="0" data-original-width="360" data-original-height="270" width="320" height="240"></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">कृष्णाकाठ न्यूज </div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><p style="font-size: 18px; margin: 0px 0px 15px; padding: 0px; font-family: "Noto Sans", sans-serif; box-sizing: border-box; line-height: 30px; text-align: start;"><strong style="font-size: inherit; margin: 0px; padding: 0px; box-sizing: border-box; line-height: inherit;">मुंबई</strong> : रिझर्व्ह <a href="https://www.lokmat.com/topics/bank/" style="font-size: inherit; margin: 0px; padding: 0px; box-sizing: border-box; color: rgb(54, 80, 248); transition: all 0.5s ease 0s; text-decoration-line: none; line-height: inherit; display: inline-block;">बँक</a> ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे. </p><p style="font-size: 18px; margin: 0px 0px 15px; padding: 0px; font-family: "Noto Sans", sans-serif; box-sizing: border-box; line-height: 30px; text-align: start;"></p></div><br></div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-2845704929447806982023-05-16T11:14:00.006+05:302023-05-16T11:14:55.662+05:30गोष्ट पैशापाण्याची -बेस्ट सेलिंग बुक रिव्ह्यू - नक्की वाचा <p><b><span style="color: red; font-size: large;">"गोष्ट पैशापाण्याची" -बेस्ट सेलिंग बुक रिव्ह्यू</span></b><br /><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZYHxS5sXUZIhUFhZOeY6IKJ0Xj9r3LooZTzrurom7cLWkXrVGEl75_W11h6q0fMht-EAkXJ9hYicfNfgQrDf9UIJWu6lfNIVS4DnX2QnTDz69Mplr8vieGDGMkHheUxhIxd_3ghUb2JQhA437E27ZVyrmgrok0PVTXu-QMwG0DDjEng15DTZbGEHQTw/s458/goshta-paishapanyachi-buy-marathi-books-online-at-shubhambooksonline.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="458" data-original-width="458" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZYHxS5sXUZIhUFhZOeY6IKJ0Xj9r3LooZTzrurom7cLWkXrVGEl75_W11h6q0fMht-EAkXJ9hYicfNfgQrDf9UIJWu6lfNIVS4DnX2QnTDz69Mplr8vieGDGMkHheUxhIxd_3ghUb2JQhA437E27ZVyrmgrok0PVTXu-QMwG0DDjEng15DTZbGEHQTw/s320/goshta-paishapanyachi-buy-marathi-books-online-at-shubhambooksonline.jpg" width="320" /></a></div><br /><br /><span face="dunbar-text, sans-serif" style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;"><br />लेखक – प्रफुल्ल वानखेडे | </span><span style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;">समीक्षक – अक्षय सतीश गुधाटे </span><p></p><span face="dunbar-text, sans-serif" style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;">प्रकाशन – सकाळ प्रकाशन</span><br style="background-color: white; box-sizing: border-box; color: #151515; font-family: dunbar-text, sans-serif; font-size: 16px;" /><br style="background-color: white; box-sizing: border-box; color: #151515; font-family: dunbar-text, sans-serif; font-size: 16px;" /><span face="dunbar-text, sans-serif" style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;">पृष्ठसंख्या – १८३ | </span><span face="dunbar-text, sans-serif" style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;">मुल्यांकन – ४.९ | ५</span><br style="background-color: white; box-sizing: border-box; color: #151515; font-family: dunbar-text, sans-serif; font-size: 16px;" /><br style="background-color: white; box-sizing: border-box; color: #151515; font-family: dunbar-text, sans-serif; font-size: 16px;" /><div style="text-align: justify;"><span style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;">मला कोणी विचारलं.. मी कोणती दोन पुस्तकं वाचू ज्याने सगळं आयुष्य सुरळीत होऊ शकेल, तर मी सांगेल साने गुरुजी यांचं “श्यामची आई” आणि प्रफुल्ल वानखेडे यांचं “गोष्ट पैशापाण्याची”. एक पुस्तक तुम्हाला प्रेम आणि करुणा शिकवेल आणि दुसरं तुम्हाला कष्ट आणि पैसा. याहून आयुष्यात सफल होण्यासाठी मला अधिक आवश्यक गोष्टीच वाटतं नाहीत.</span></div><div style="text-align: justify;"><span face="dunbar-text, sans-serif" style="color: #151515;"><br /></span></div><span face="dunbar-text, sans-serif" style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;"><div style="text-align: justify;">मी हे पुस्तक हातात घेतलं आणि वाचत सुटलो. आवघ्या दोन तासात पुस्तक संपवूनच उठलो. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मुद्द्यांवरून नजर फिरवली आणि थक्क व्हायला झालं. प्रत्येक मुद्दा आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाने अनुभवलाच असेल, किंवा नसेल तर, अनुभवतीलच. जर मला हे पुस्तक आधी ५-१० वर्ष आधी वाचायाला मिळालं असतं तर कितीतरी अधिक पटीने, पैशाबाबतच्या कित्येक गोष्टी आधिच स्पष्ट झाल्या असत्या अस वाटून गेलं.</div></span><div style="text-align: justify;"><span face="dunbar-text, sans-serif" style="color: #151515;"><br /></span></div><span face="dunbar-text, sans-serif" style="background-color: white; font-size: 16px;"><div style="text-align: justify;"><b><blockquote><span style="color: #2b00fe;">पुस्तक सुंदरच आहे.. सुरवात मुखपृष्ठावरूनच झाली आहे. जितकं साधं, तितकंच बोलकं. आपला पैसा, आपली मूल्ये आणि त्याच्याशी संलग्न असलेली आपली कृती. यातून आपलं साकार होणारं भविष्यच या पुस्तकात आहे, अस मला वाटतं. अनेक लहान-मोठ्या अनुभवसंपन्न कथांमधून लेखकाने पैशाबद्दल असणाऱ्या सर्व बाबी नमूद केल्या आहेत. मराठी लिखाणात सर्वात कमी हाताळलेला हा विषय.. पैसे, व्यवहार, व्यवसाय.. नफा, तोटा, माणुसकी.. आणि त्यात आपली कृती नक्की कशी असावी आणि कोणत्या वेळी कशी नसावी हे दोन्ही या पुस्तकात एकदम साध्या शब्दात नमूद केले आहे. एकूण ३१ अनुभव लेख यात आहेत. त्या प्रत्येक लेखागणीक पैशांबद्दलची एक नवीन बाजू आपल्यासमोर मांडली आहे.</span></blockquote></b></div></span><div style="text-align: justify;"><span style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;">आयुष्याच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर, आपण कोणत्या गोष्टी चुकू शकतो आणि कधी कोणत्या दुर्लक्षित करतो.. त्याचे परिणाम.. दुष्परिणाम.. आणि ती परिस्थिती सुधारता कधी येऊ शकली असती याची देखील इत्यंभूत माहिती आणि विशेष म्हणजे त्याला असणारी माणुसकीची जोड, या पुस्तकाला विशेष उंचीवर नेऊन ठेवते. “प्रत्येक वेळी व्यवसाय करताना, पैसे कमवताना कोणाला फसवायलाच हवे अस नाही, प्रेमाने, माणुसकी जपत.. किंबहुना याला अधिक प्राधान्य देऊन आपण सर्वच लवकर आर्थिक सबळ होऊ शकू.” हीच या पुस्तकाची खास बाब आहे. आर्थिक साक्षरता, पुस्तक वाचन.. अजून किती.. नी काय-काय आहे या पुस्तकात. अक्षरशः लिहीत राहावं वाटतं आहे. इतकं सुंदर पुस्तक मला वाचायला मिळाल्याबद्दल लेखकाचे मनस्वी आभार!</span></div><br style="background-color: white; box-sizing: border-box; color: #151515; font-family: dunbar-text, sans-serif; font-size: 16px;" /><span face="dunbar-text, sans-serif" style="background-color: white; color: #151515; font-size: 16px;">ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:<br /><br />
<iframe frameborder="0" marginheight="0" marginwidth="0" sandbox="allow-popups allow-scripts allow-modals allow-forms allow-same-origin" scrolling="no" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ss&ref=as_ss_li_til&ad_type=product_link&tracking_id=&language=en_IN&marketplace=amazon&region=IN&placement=9389834848&asins=9389834848&linkId=bed161504b23ff7f849f9cba4e7d1a54&show_border=true&link_opens_in_new_window=true" style="height: 240px; width: 120px;"></iframe>
</span><div><br /></div><div><b style="color: #151515; font-size: 16px;">प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं अस पुस्तक. नक्की वाचा, आणि आम्हाला कळवा, या पुस्तकाबद्दल तुमची प्रतिक्रिया!</b><br style="background-color: white; box-sizing: border-box; color: #151515; font-size: 16px;" /><br /></div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-77680693193393038642023-05-08T15:56:00.006+05:302023-05-09T11:31:29.777+05:30हीरक महोत्सवी ज्ञानपीठ : भारती विद्यापीठ <p style="text-align: justify;"><b></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixns3M9ObX4TKX9jrYJfoHPRa0bZ1hahxqWT0l4uiMXt8DrLhrIYP0coOT5jQF7zib-kyIjCO9sa2VYZQzBUriPfVXm0v_x7eII5Vz79ruV6SuZypQat_o7BRXa9bQfe69d8-kdApVsu6eg1mhZHG75lrLGiGn3u5a4jpBPYjJycax2uPCJWQ-UD9oEw/s2662/BV%20KKNews.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1767" data-original-width="2662" height="265" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixns3M9ObX4TKX9jrYJfoHPRa0bZ1hahxqWT0l4uiMXt8DrLhrIYP0coOT5jQF7zib-kyIjCO9sa2VYZQzBUriPfVXm0v_x7eII5Vz79ruV6SuZypQat_o7BRXa9bQfe69d8-kdApVsu6eg1mhZHG75lrLGiGn3u5a4jpBPYjJycax2uPCJWQ-UD9oEw/w400-h265/BV%20KKNews.jpg" width="400" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><b><span style="color: red; font-size: large;">हीरक महोत्सवी ज्ञानपीठ : भारती विद्यापीठ </span></b><p></p><p style="text-align: justify;"><b>कृष्णाकाठ न्यूज दि. १० मे २०२३ </b></p><p style="text-align: justify;">- अमोल वंडे / भिलवडी : ९८९० ५४६ ९०९</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/2QjSSAXo-Iw" width="100%" youtube-src-id="2QjSSAXo-Iw"></iframe></div><br /><p style="text-align: justify;">समाजातील उपेक्षित व बहुजन समाजाचे जीवन शैक्षणिक क्रांतीतूनच बदलू शकते याची जाण व तळमळ असणाऱ्या संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेबांनी "गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन" हे ध्येय उराशी ठेऊन भारती विद्यापीठाची स्थापना १० मे १९६४ रोजी पुणे येथे केली. हाच अभिमानास्पद शैक्षणिक प्रवास हीरक महोत्सवी होत आहे याचा आनंद अवर्णनीय आहे. </p><p style="text-align: justify;"><b></b></p><blockquote style="text-align: justify;"><span><b><span style="color: #2b00fe;">महाराष्ट्राचे माजी मंत्री, कर्तृत्वसंपन्न कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू </span><span style="color: #cc0000;">मा. डॉ. विश्वजीत कदम साहेब</span><span style="color: #2b00fe;"> यांच्या नेतृत्वाखाली आज भारती विद्यापीठ हीरक महोत्सवी स्थापना दिन साजरा करीत आहे. </span><span style="color: #cc0000;">कुटुंब प्रमुख मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब</span><span style="color: #2b00fe;"> यांचे आशीर्वाद, डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, </span><span style="color: #cc0000;">कुलपती डॉ. शिवाजीराव कदम (सर)</span><span style="color: #2b00fe;"> यांचे मार्गदर्शन भारती विद्यापीठाला सातत्याने लाभत आहे. कोविड सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत भारती हॉस्पिटल व </span><span style="color: #cc0000;">डॉ.अस्मिता जगताप </span><span style="color: #2b00fe;"> यांनी केलेले कार्य संस्मरणीय असेच आहे. २१ व्या शतकात भारती विद्यापीठाचा गौरवशाली हा प्रवास देशाला प्रेरणा देत आहे. </span></b></span></blockquote><p></p><p style="text-align: justify;">१९६३ च्या सुमारास डॉ. पतंगराव कदम साहेब शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या लक्षात आले की, अनेक महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही किंवा स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. इंग्रजी आणि गणित यांसारख्या विषयांमध्ये या विद्यार्थ्यांचा तुलनेने कमकुवत पाया हे त्याचे मूळ कारण आहे. या दोन विषयांची विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भारती विद्यापीठाने स्थापनेपासूनच शालेय मुलांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यास सुरुवात केली. </p><p style="text-align: justify;"><b></b></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;">गेल्या ६० वर्षात भारती विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात, विशेषतः उच्च आणि व्यावसायिक शिक्षणात जगाला प्रेरक अशी प्रगती केली आहे.आज, भारती विद्यापीठाचे नवी दिल्ली, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा आणि पाचगणी आणि इतर ठिकाणी कॅम्पस आहेत. भारती विद्यापीठ ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे ज्यांची शाखा भारताच्या राजधानीत आहे. केवळ शहरी भागातच भारती विद्यापीठाने संस्था सुरू केल्या आहेत असे नाही तर शाळा आणि महाविद्यालये ग्रामीण भागात आणि अगदी दुर्गम आदिवासी आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागातही आहेत. </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">आज भारती विद्यापीठाच्या पूर्व-प्राथमिक शाळांपासून पदव्युत्तर संस्था आणि पूर्ण व्यावसायिक विद्यापीठ (BVDU) अशा विविध प्रकारच्या १९० हून अधिक देशासह परदेशात शैक्षणिक शाखा आहेत. भारती विद्यापीठाच्या ८० हून अधिक शाळा आणि ६० हून अधिक उच्च शिक्षण शाखा कार्यरत आहेत, ज्यात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश आहे. यामध्ये वैद्यकीय , दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, फार्मसी, कायदा, जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, कृषी, शारीरिक शिक्षण आणि बरेच काही महाविद्यालये आहेत. संशोधन उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि आपल्या कॅम्पसमध्ये संशोधन संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, भारती विद्यापीठाने आरोग्य संबंधित विज्ञान, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, उपयोजित रसायनशास्त्र आणि सामाजिक विज्ञान या क्षेत्रांमध्ये ६ हून अधिक विशेष संशोधन संस्था स्थापन केल्या आहेत.</p><p style="text-align: justify;">दूरदृष्टी असलेल्या डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी भारती विद्यापीठ सह संलग्न आणि इतर अनेक संस्था सुरू केल्या. त्यामध्ये विविध प्रकारच्या बँक, सहकारी संस्था, अनेक ट्रस्ट, काही सामाजिक सेवा संस्था यांचा समावेश होतो.</p><p style="text-align: justify;"></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी भारती विद्यापीठाच्या संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेला नेहमीच महत्त्व दिले. भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, अनुकूल वातावरणात अद्ययावत आणि उत्कृष्ट शिक्षण मिळावे यावर त्यांनी नेहमीच भर दिला. भारती विद्यापीठा मध्ये सुसज्ज समृद्ध पायाभूत सुविधा, सुसज्ज ग्रंथालये आणि प्रयोगशाळा, सुविकसित आणि विस्तीर्ण क्रीडांगणे यासह जागतिक दर्जाच्या गुणवत्ता निकष आहेत. </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">भारती विद्यापीठाच्या या वाटचालीत २६ एप्रिल १९९६ हा गौरवाचा दिवस ठरला. या दिवशी भारत सरकारने, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार, भारती विद्यापीठाच्या १२ संस्थांच्या क्लस्टरला त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रमाण मानून "डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी" चा दर्जा दिला. भारती विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या डॉ. कदम यांच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस होता. अशा प्रकारे त्या दिवशी भारती विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) अस्तित्वात आले.</p><p style="text-align: justify;">देशातील बहुतेक डीम्ड विद्यापीठांपेक्षा वेगळे, भारती विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) कदाचित सर्वात मोठ्या बहु-विद्याशाखीय आणि बहु-कॅम्पस विद्यापीठांपैकी एक आहे, सध्या त्याच्या छत्राखाली ३२ महाविद्यालये आणि विविध विषयांच्या शाखा कार्यरत आहेत.</p><p style="text-align: justify;"><b></b></p><blockquote style="text-align: justify;"><span style="text-align: left;"><span style="color: #cc0000;"><b>लाखों विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे भारती विद्यापीठ हे नवीन शैक्षणिक धोरण - २०२० सह येणाऱ्या काळातील सर्वच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षमपणे उभे आहे. आज डॉ.पतंगराव कदम साहेब आपल्यात नसल्याची खंत निश्चित आहे, मात्र भारती विद्यापीठाचा हा प्रवास त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष निरंतर देत आहे. भारती विद्यापीठ हीरक महोत्सव साजरा करीत अमृत महोत्सवाकडे दैदीप्यमान वाटचाल करीत आहे.</b></span></span><b><span style="color: #cc0000;"> </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><b>आदरणीय साहेबांच्या प्रेरणेने व मा. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाकरीता कार्यरत असल्याचा निश्चित अभिमान आहे व नाविन्यपूर्णरित्या योगदान देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. आपल्या भारती विद्यापीठ परिवारातील सर्वांना ५९ वा वर्धापन दिन व सुरु होत असलेल्या हीरक महोत्सवी वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!</b></p><p style="text-align: justify;">- अमोल वंडे</p><p style="text-align: justify;">सहाय्यक प्राध्यापक, संगणक शास्त्र विभाग,<br />भारती विद्यापीठाचे , डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली.</p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-52488110418748038782023-04-28T13:37:00.004+05:302023-04-28T18:26:30.434+05:30भिलवडीच्या इतिहासाचं आध्यात्मिक सांस्कृतिक पर्व - कविवर्य संभाजी आण्णा <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwMN6HCx9fE89SWMSIamUMIC8VatTLy1FXpVN3oSIt9ZtegabORMdkdcrbFusHz0qdWHL-x-ADPAIymfQTegGD-zrcyeVynrAC1bCK4e-Tgh-0sS7ayGyJQehlX2iLg_UEjHaVnwVRXKHOBrpSTGCyxvggTJYjc3rybnVZ_f_s_hlU1Y-lU0wCmzLC-w/s1070/img_1_1682673559266.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="803" data-original-width="1070" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwMN6HCx9fE89SWMSIamUMIC8VatTLy1FXpVN3oSIt9ZtegabORMdkdcrbFusHz0qdWHL-x-ADPAIymfQTegGD-zrcyeVynrAC1bCK4e-Tgh-0sS7ayGyJQehlX2iLg_UEjHaVnwVRXKHOBrpSTGCyxvggTJYjc3rybnVZ_f_s_hlU1Y-lU0wCmzLC-w/w400-h300/img_1_1682673559266.jpg" width="400"></a></div><p><br><b><span style="color: red; font-size: large;">भिलवडीच्या इतिहासाचं आध्यात्मिक सांस्कृतिक पर्व - कविवर्य संभाजी आण्णा</span></b></p><p><b>|| कविवर्य संभाजी आण्णांचे चरित्र ||</b></p><p><b>कृष्णाकाठ न्यूज - विशेष - दि. २८/०४/२०२३ </b></p><p style="text-align: justify;">कविवर्य संभाजी आण्णांचा जन्म कृष्णाकाठी भिलवडी गावी इ.स.१७०७ श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीस कोष्टी घराण्यात झाला .वडिलांचे नाव कोणाप्पा व आईचे नाव सत्यवा होते . त्यांच्या पोटी शिवा ,संभा आणि बाबा अशी तीन देवांचा अवतार असलेले भावंडे जन्माला आली, संभा अर्थात संभाजी आण्णा यांना लहानपणीच शंकराची पुजा करण्याचा छंद लागला.</p><p style="text-align: justify;"></p><blockquote><b><span style="color: #2b00fe;">संभाजी आण्णा नेहमी अध्यात्मिक ज्ञान , तत्वज्ञान यांच्यावर आभ्यास करीत . महाराष्ट्राची सांस्कृतिक कला असलेल्या लावणीचा पाया भेदिक आहे व त्यातून त्यांना अश्या भेदिक कला ,गाण्याचा छंद लागला त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली .त्यावेळी त्यांना राजू तांबोळी जोडीदार मिळाला , या दोघांना मिळून काव्य रचना केली .</span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">तासगाव येथील बापूजी पाटील यांचे शिष्य श्री.रामानारू (गाव : मणेराजुरी ) यांची गुरुदक्षिणा घेऊन गाण्याचा फड उभा केला आणि देशभर लौकिक मिळवला . संभा व राजू यांनी मिळून कवित्व केले त्या कवित्वला त्यांनी “संभूराजू”असे नाव दिले. संभाजी आण्णांचे अध्यात्मिक ज्ञान अपार होते. </p><p style="text-align: justify;">भेदिक शाहिरी परंपरेत 'कलगी' आणि 'तुरा' या दोन्ही पक्षांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. ही भेदिक शाहिरी 'डफगाणे' या नावाने यादवकालीन राजवटीपासून ओळखली जाते. वडवाळसिद्ध नागेश यांनी या भेदिक शाहिरीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यानंतर या नाथसंप्रदायी भेदिक शाहिरीला महत्त्वपूर्ण योगदान जर कोणी दिले असेल तर कलगी पक्षाचे शाहीर हैबती आणि तुरा पक्षाचे संभाजी कोष्टी भिलवडीकर तथा शंभू-राजू भिलवडीकर यांनी. </p><p style="text-align: justify;"></p><blockquote><b><span style="color: #351c75;">कलगी आणि तुरा पक्षाच्या या प्रमुख शाहिरांनी गण, गवळण,अध्यात्मिक लावण्या, साकी, पद व ऐकिव या स्वरूपातल्या रचना करून भेदिक शाहिरीला खऱ्या अर्थाने चालना दिली. त्यामुळे विसाव्या शतकातील भेदिक शाहिरी आणि आजची भेदिक शाहिरी शाहीर हैबती आणि शंभू-राजू यांच्या काव्यरचनावरच चालताना दिसते.</span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"> या भेदिक शाहिरीतील 'तुरा' पक्षाचे प्रणेते मानले जाणारे शंभू-राजू म्हणजेच यातील संभाजी कोष्टी यांनी दोन लाख कवणे रचली. भिलवडी या ठिकाणी या संभाजी अण्णांची समाधी असून तिथे प्रतिवर्षी वैशाख शुद्ध नवमीला पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. अनेक कलगी व तुरा पक्षाच्या भेदिक शाहिरांचा आखाडा भरतो. पाच रंगाची पाच निशाने लावून बिद्रावळ सादर केली जाते. असे हे संभाजी कोष्टी मराठी तमाशाचे प्रेरणास्थान मानले जातात.कारण लोकनाट्य तमाशाचे आद्य कर्ते उमाजी कांबळे हे संभाजी कोष्टी यांचे शिष्य आहे. व त्यांचे सहकारी बाबाजी साठे म्हणजे मराठी तमाशा ' मोहना बटाव' या पहिल्या वगाचे रचनाकार होत.</p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;"></span></b></p><blockquote><b><span style="color: #cc0000;">कविवर्य संभाजी आण्णां यांनी शेवटी शके १८१० वैशाख शुद्ध नवमी ला वर रविवार या तिथी वर देह ठेवला, दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीला ,संभाजी अण्णांची पुण्यतिथी सोहळा भिलवडी येथे साजरा केला जातो. </span></b></blockquote><p>वंशज शंकर गुराप्पा कोष्टी (अण्णा) हे २००२ पर्यंत त्यानंतर त्यांचे पुत्र मनोहर शंकर कोष्टी हे २०१८ साली अंतिम श्वासापर्यंत सेवेत राहिले. आत्ता श्री अशोक अप्पासो कोष्टी यांनी पूर्ण वेळ सेवा कार्यात वाहून घेतले आहे . <br></p><div style="text-align: center;"><br></div><b><div style="text-align: center;"><b><span style="color: red;">दि. २९ एप्रिल २०२३ - पुण्यतिथी सोहळा </span></b></div></b><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLB5A5QtBJQpz9LwTRaQ67o4SgD1fqOMuD2msxC9SkfvkP0lsGqMmne3rrZFRDt2cUMgm42W9YYUkS_tNvlSr48fWrkOdrOj2vwwBMZmktnIbDk1_4Yy4zg_VqE-W_pvcvjjir_4ij88LQjEWXo-g8RfapXmuF1jtiCzcAMz8J63QEK2NeuOYm1SXG6w/s1600/29%2004%202023.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1347" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLB5A5QtBJQpz9LwTRaQ67o4SgD1fqOMuD2msxC9SkfvkP0lsGqMmne3rrZFRDt2cUMgm42W9YYUkS_tNvlSr48fWrkOdrOj2vwwBMZmktnIbDk1_4Yy4zg_VqE-W_pvcvjjir_4ij88LQjEWXo-g8RfapXmuF1jtiCzcAMz8J63QEK2NeuOYm1SXG6w/s320/29%2004%202023.jpeg" width="269"></a></div><br><p><span style="text-align: justify;">शासनाच्या मदतीने समाधी मंदिराची सुधारणा होत आहे. महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीचे आद्य प्रेरणास्थान, भेदिक रचनाकार कविवर्य संभाजी आण्णांच्या स्मृती जपणं काळाची गरज असून त्यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. </span></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-12849139613933418802023-04-24T10:30:00.003+05:302023-04-25T19:23:29.527+05:30भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे | वर्धापन दिन विशेष - २०२३<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizTntw-5KE64TTCaSNV4XULxyMePAU4h9aZ0oQwCe23OyadwgPGBilW0W2FjOvjNOZmi1zanOp1V32VOnLIMqZhBa-eDqvW14jYQ19kXdS6OkrjebM38Yy1JR2eQUSunAtP-LoQO59r-CBNKtGy7dWHsPjR851fYjsMod47ZVY6Iwe8cG33sCL0cXzhA/s1280/maxresdefault%20copy.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="1280" height="225" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizTntw-5KE64TTCaSNV4XULxyMePAU4h9aZ0oQwCe23OyadwgPGBilW0W2FjOvjNOZmi1zanOp1V32VOnLIMqZhBa-eDqvW14jYQ19kXdS6OkrjebM38Yy1JR2eQUSunAtP-LoQO59r-CBNKtGy7dWHsPjR851fYjsMod47ZVY6Iwe8cG33sCL0cXzhA/w400-h225/maxresdefault%20copy.jpg" width="400" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b style="text-align: justify;"><span style="color: red; font-size: large;">भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय</span></b></div><p style="text-align: justify;"><b>(भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय वर्धापन दिन विशेष - २०२३ )</b></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">कृष्णाकाठ न्यूज | अमोल वंडे / भिलवडी - ९८९० ५४६ ९०९ </span></b></p><p style="text-align: justify;">गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन हे ध्येय उराशी ठेऊन <span style="color: #cc0000;"><b>डॉ. पतंगराव कदम साहेबांनी</b></span> १० मे १९६४ रोजी पुणे येथे भारती विद्यापीठ संस्थेची स्थापना केली. स्थापनेवेळीच संस्थेच्या घटने मध्ये ही संस्था एक दिवस विद्यापीठ होईल असे नमूद केले. दर्जेदार शिक्षण व गुणवत्तेच्या जोरावर भारती विद्यापीठ संस्थेला शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी २६ एप्रिल १९९६ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय म्हणून क्षितिजावर उदयास आले.</p><p style="text-align: justify;">संस्थापक कुलपती डॉ . पतंगराव कदम साहेब यांच्या विचारांवर चालत असताना त्यांचे कार्य अव्याहतपणे पुढे नेण्याचे कार्य राज्याचे माजी मंत्री व <span style="color: #cc0000;"><b>प्र - कुलगुरू डॉ. विश्वजित कदम साहेब</b> </span>करीत आहेत. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण कार्यामध्ये भारती विद्यापीठाच्या कुटुंबप्रमुख मा.विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे. तसेच विद्यमान कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम सर, कुलगुरू डॉ. विवेक सावजी तसेच प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक व सेवक कार्यरत आहेत.</p><p><b></b></p><blockquote><p><b><span style="color: red;">वैशिष्टे : </span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">भारती विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त </span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">सर्व कोर्सेसना UGC आणि संबंधित वैधानिक परिषदांची मान्यता आहे. </span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज (ACU) चे सदस्य, </span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">२३०००+ विद्यार्थी</span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">१६००+ शिक्षक</span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">१२ विद्याशाखा</span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">२५०+ प्रोग्राम्स </span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">३ संशोधन संस्थांसह 29 घटक संस्था</span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">८ कॅम्पस</span></b></p><p><b><span style="color: #2b00fe;">संपूर्ण भारत आणि ४८+ देशांतील विद्यार्थी</span></b></p></blockquote><p><span style="text-align: justify;">भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे कला, सामाजिक विज्ञान आणि वाणिज्य, विज्ञान, कायदा, वैद्यकीय विज्ञान, दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी,नर्सिंग,फार्मास्युटिकल सायन्सेस, व्यवस्थापन अभ्यास,अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान,आंतरविद्याशाखीय अभ्यास यासह विविध क्षेत्रात शिक्षण देत आहे. </span></p><p style="text-align: justify;"></p><blockquote><b><span style="color: #cc0000;">भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने नवी शैक्षणिक उत्कृष्टता स्थापित केली आहे. ग्रामीण , शहरी भागासह सांगली पासून पुणे, मुंबई, दिल्ली व परदेशातही कार्यरत असून विद्यापीठाने नाविन्यपूर्ण असे उत्कृष्ट कार्य केले आहे, भारती विद्यापीठाच्या संशोधनासाठी समर्पित असलेल्या तीन संशोधन संस्थांसह 29 घटक संस्था आहेत</span></b>. </blockquote><p></p><p style="text-align: justify;">भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय बहु-कॅम्पस आणि बहु-अनुशासनात्मक आहे आणि शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करीत आहे. विश्वविद्यालय संशोधनात लक्षणीय कामगिरी करीत आहे. </p><p style="text-align: justify;">भारती विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत, अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट अध्यापन-शिक्षण प्रक्रिया आहेत आणि राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थाचे सामंजस्य करार आहेत. </p><p style="text-align: justify;"><b>कोविड तसेच विविध आव्हांनाच्या काळामध्ये भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय सातत्याने देश व राष्ट्रकार्यात समर्पित भावाने कार्यरत आहे. भारती विद्यापीठाची ही ज्ञानगंगा लाखों विद्यार्थ्याना ज्ञानामृत देत त्यांचे पर्यायाने भारत देशाचे भविष्य सातत्याने उज्ज्वल करीत राहील ही खात्री आहे. </b><b>भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयास २८ व्या वर्धापनदिनाच्या मन:पूर्वक शुभे</b><span style="background-color: #f8f9fa; color: #202124; font-family: inherit; text-align: left; white-space: pre-wrap;"><b>च्छा..!</b></span></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-53942565825383028272023-04-04T05:57:00.008+05:302023-04-04T14:12:09.268+05:30 जीणं वंचिताचं..कडक लक्ष्मी...कृष्णाकाठ न्यूज eXclusive - नक्की पहा व वाचा <p><b></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg80k9WvOzp0eFsyoLo9TNiOmkqnpI9P1f2Wc4piOMqnbQ1CC7zO3Ykb4OtPs-1RoDtZV8SJPjrO9EDFfaH_KIIKwjAdXbsIv1NAP1pg1SAK1HwjDe0V58Ai3DD8iG8tAthQpUsA_HWRJSWNpKY2A0EkPfu2Lt4hPpJ8CHzVXfqfsbIElFaobjVOAFnQg/s1280/WhatsApp%20Image%202023-04-03%20at%203.51.21%20PM.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="834" data-original-width="1280" height="261" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg80k9WvOzp0eFsyoLo9TNiOmkqnpI9P1f2Wc4piOMqnbQ1CC7zO3Ykb4OtPs-1RoDtZV8SJPjrO9EDFfaH_KIIKwjAdXbsIv1NAP1pg1SAK1HwjDe0V58Ai3DD8iG8tAthQpUsA_HWRJSWNpKY2A0EkPfu2Lt4hPpJ8CHzVXfqfsbIElFaobjVOAFnQg/w400-h261/WhatsApp%20Image%202023-04-03%20at%203.51.21%20PM.jpeg" width="400"></a></b></div><b><span style="color: red;"><div><p dir="ltr" style="color: black; font-weight: 400;"><span style="font-size: medium; text-align: justify;">-------------------------------------------------------</span></p><p dir="ltr" style="color: black; font-size: medium; font-weight: 400;">🌐 <b>"कृष्णाकाठ न्यूज"</b>📝 ¦ <b><span style="color: #2b00fe; font-family: trebuchet;"><i>Since : 2010</i></span></b><br><i>कृष्णाकाठच्या खास स्टोरीजचं दर्जेदार व्यासपीठ<font color="#111b21">..!</font></i><span style="font-size: 1.25em;"> </span></p><p dir="ltr" style="color: black; font-weight: 400;"><span style="text-align: justify;"><span style="font-size: medium;">-------------------------------------------------------</span></span></p></div><span style="font-size: large;">जीणं वंचिताचं..कडक लक्ष्मी...कृष्णाकाठ न्यूज eXclusive - नक्की पहा व वाचा</span></span></b><div><span style="font-size: medium;"><b><span style="color: red;"> </span></b></span><p><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/bqkD88C0c9c" width="100%" youtube-src-id="bqkD88C0c9c"></iframe></p><p></p><div style="text-align: justify;"><b style="text-align: left;"><b><span style="color: #2b00fe;">ग्रामीण जीवनातील कडकलक्ष्मी संदर्भात संवाद साधण्याचा एक प्रयत्न.. 👆 क्लिक करुन नक्की पहा..!</span></b></b></div><div style="text-align: justify;"><b style="text-align: left;"><b><span style="color: #2b00fe;"><br></span></b></b></div><div style="text-align: justify;"><b style="text-align: left;">कृष्णाकाठ न्यूज - ४ / ४/२०२३ </b><br><br>पोतराज हा शब्द म्हणजे ‘पोत्तुराजु’ या तमिळ शब्दाचे रूपांतर होय. शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेत ‘सात बहिणी’ या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्धआहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला ‘पोत्तुराजु’ म्हणतात. मरीआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला मरीआईवाला व लक्ष्मीआईवाला अशीही नावे आहेत.</div><div style="text-align: justify;"><br></div><b></b><p></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा ‘कडकलक्ष्मी’ आली असे म्हटले जाते.पोतराजाच्या हातातील कोरड्याला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी हे नाव मिळाले, </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">पोतराज पुरुष असूनही तो बहुतांशी स्त्रीवेषात असतो. त्याच्या कंबरेभोवती असलेला हिरव्या खणांचा घागरा हा लिंबाचा पाला नेसण्याच्या प्रथेचा अवशेष असण्याची शक्यता आहे. त्याच्या कंबरेच्या वरचा भाग उघडा असतो दाढी राखलेली नसते पण मिशा मात्र असतात. त्याने स्त्रियांप्रमाणे वाढविलेल्या केसांचा बहुदा अंबाडा बांधलेला असतो व कपाळावर हळद व कुंकू यांचा मळवट असतो. डोक्यावर मरीआईचा देव्हारा व हातात मोरपिसांचा कुंचा घेतलेली त्याची पत्नीही त्याच्याबरोबर असते.</p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;"></span></b></p><blockquote><b><span style="color: #cc0000;">मरीआईच्या देव्हाऱ्याचे दार उघडावे आणि तिने प्रसन्न व्हावे, यासाठी पोतराज आत्मपीडनाचा मार्ग पत्करतो. नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभोवती मारणे, दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खुपसणे, दातांनी स्वतःच्या मनगटाचा चावा घेणे इ. प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो.</span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">त्यानंतर देव्हाऱ्याचे दार उघडते. त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते.</p><p style="text-align: justify;"><b>त्यांच्या उपेक्षित जगण्याला स्थिरता प्राप्त व्हावी, शासन दरबारी त्यांची दखल घेतली जाऊन त्यांचे रहाणीमान उंचवावे हीच अपेक्षा..!</b></p><p style="text-align: justify;"><span style="font-size: medium;">-------------------------------------------------------</span></p><p dir="ltr">🌐 <b>"कृष्णाकाठ न्यूज"</b>📝 ¦ <b><span style="color: #2b00fe; font-family: trebuchet;"><i>Since : 2010</i></span></b><br><i>कृष्णाकाठच्या खास स्टोरीजचं दर्जेदार व्यासपीठ<font color="#111b21">..!</font></i><span style="font-size: 1.25em;"> </span></p><p dir="ltr"><span><span style="font-size: medium; text-align: justify;">-------------------------------------------------------</span></span></p></div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-78230899709434972512023-01-20T14:24:00.002+05:302023-01-20T14:28:27.425+05:30राष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन<p style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;">राष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन</span></b></p><p><span style="color: red; font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: justify;"><span style="color: red; font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiebhdZipElSRy56aivd0mhhJg7caQao8nsDEsP0uxJtNAzHRAJaArXjeUMRjNvh9EWUD8N5saoSq4uL5PeHBLtA08mCqgJc85SKWYhBH-bq--VWVjezbD-Vy95zSu1KuygHVoqTkLmOnuqWeN4VFH3ocQ37vGr2O7_gQZnAZLcrgMHgTHNI0lkn5GyUw/s716/WhatsApp%20Image%202023-01-20%20at%202.18.00%20PM.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="395" data-original-width="716" height="177" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiebhdZipElSRy56aivd0mhhJg7caQao8nsDEsP0uxJtNAzHRAJaArXjeUMRjNvh9EWUD8N5saoSq4uL5PeHBLtA08mCqgJc85SKWYhBH-bq--VWVjezbD-Vy95zSu1KuygHVoqTkLmOnuqWeN4VFH3ocQ37vGr2O7_gQZnAZLcrgMHgTHNI0lkn5GyUw/s320/WhatsApp%20Image%202023-01-20%20at%202.18.00%20PM.jpeg" width="320" /></a></span></div><span style="color: red; font-size: large;"><div style="text-align: justify;"><br /></div></span><b><div style="text-align: justify;"><b>सत्यप्रती न्यूज - सांगली | दि.२० /१/२०२३ </b></div></b><p></p><p style="text-align: justify;">राष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे चिंतामण नगर बस स्टॉप ते सांगली आरटीओ ऑफिस कार्यालयापर्यंत साष्टांग दंडवत आंदोलन २४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी रिक्षा युनियन सांगली रिक्षा चालक यांनी चिंतामणी नगर बस स्टॉप ते सांगली आरटीओ ऑफिस कार्यालय साष्टांग दंडवत आंदोलन करणार आहेत.</p><p style="text-align: justify;">सर्व रिक्षा चालक व मालक या आंदोलनात सहभाग होऊन सहकार्य करावे ही विनंती राष्ट्रवादी रिक्षा युनियन अध्यक्ष रामचंद्र युवराज पाटील यांनी बोलताना सांगितले. </p><p><b></b></p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">सर्व रिक्षा चालक मालक याने एकजुटीने यावे असे म्हणत रामभाऊ पाटील यांनी रिक्षा एकजुटीने येऊन सांगली आरटीओ ऑफिस नूतनीकरण अतिरिक्त शुल्क बंद करीत नाही या कृतीचा निषेध म्हणून रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासाठी साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><b>सर्व रिक्षा चालक मालक यांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे ही विनंती सांगली जिल्हाध्यक्ष रामचंद्र युवराज पाटील यांनी बोलताना सांगितले</b></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-84915696585325075832023-01-18T14:07:00.001+05:302023-01-18T14:07:02.462+05:30 गावाच्या विकासासाठी एक दिलाने कामे करा - आ. डॉ. विश्वजित कदम<p><b style="color: red; font-size: x-large; text-align: justify;">गावाच्या विकासासाठी एक दिलाने कामे करा - आ. </b><b style="color: red; font-size: x-large; text-align: justify;">डॉ</b><span style="color: red; font-size: x-large; text-align: justify;"> </span><b style="color: red; font-size: x-large; text-align: justify;">. विश्वजित कदम</b></p><div style="text-align: justify;"><b><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglCJN9Z6fIriTxWCTO8Hvh-hRtfbntfqZ2tRJCMe1Jc_quhCkEDf1Hw3i7pdh1cxRbiRbOtyK8QwCZDFPE0GXcia3moH2_5twf0VA46Gyn4hdgKTQcreLMreGTZlCAVLRCGai-JKPaOaRh/s1600/IMG-20230117-WA0049.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="" border="0" data-original-height="853" data-original-width="1280" height="312" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglCJN9Z6fIriTxWCTO8Hvh-hRtfbntfqZ2tRJCMe1Jc_quhCkEDf1Hw3i7pdh1cxRbiRbOtyK8QwCZDFPE0GXcia3moH2_5twf0VA46Gyn4hdgKTQcreLMreGTZlCAVLRCGai-JKPaOaRh/s1600/IMG-20230117-WA0049.jpg" title="" width="469" /></a></div></b></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><b>जनता न्यूज l दि.१७/१/२०२३</b></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">गेल्या ५० वर्षापासून चोपडेवाडी गाव कदम कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत चोपडेवाडीने उच्चांकी मतदान करून मतदारसंघांमध्ये विक्रम नोंदविला आहे. गावाच्या विकासासाठी कदम परिवाराने कधीच निधी कमी पडू दिला नाही. विकास कामे गावात पूर्ण होत आहेत. भविष्यात महापुरातून गावातील ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><b><blockquote><span style="color: #2b00fe;">गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामे केली पाहिजेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी, सहकार, मराठी भाषा राज्यमंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांनी केले.</span></blockquote></b></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span>नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी डॉ. विश्वजीत कदम हे बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक व पलूस तालुक्याचे समन्वयक मा. महेंद्रआप्पा लाड,डॉ. संतोष माने, महादेव मोरे,दिलीप माने, सुरेश माने, सचिन माने, तुकाराम माने यांच्या सहित लोकनियुक्त सरपंच प्रशांत माने, उपसरपंच सुप्रिया माने, सदस्य सागर माने, सौ. हर्षाताई माने,अक्षय मोरे, सौ. सुषमा मोरे, प्रकाश माने, सौ.प्रियंका माने आदी उपस्थित होते. </span><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच प्रशांत माने, उपसरपंच सुप्रिया माने यांच्या सहित विजयी झालेल्या सदस्याचा शाल, श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">सत्कारा नतंर डॉ. विश्वजीत कदम पुढे बोलताना म्हणाले चोपडेवाडीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे. साहेबांचे आशीर्वाद चोपडेवाडीतील सर्वांच्या पाठीशी आहेत. गावाच्या सम्रग विकासासाठी आ.मोहनराव(दादा) कदम, महेंद्रआप्पा लाड व माझे सर्वतोपरी सहकार्य असेल.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अशी ग्वाही देत उच्चांकी मते काँग्रेसला देण्याची वैभवशाली परंपरा चोपडेवाडीने याही पुढे कायम जोपासावीअसे आवाहन डॉ.विश्वजित कदम यांनी यावेळी केले.</div><div style="text-align: justify;"><br /></div><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;">महेंद्रआप्पा लाड म्हणाले नवनिर्वाचित सदस्यांनी शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत प्रामाणिकपणे राबवाव्यात. </span></b></blockquote><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">यावेळी डॉ. संतोष माने म्हणाले डॉ.विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक कोटींची विकास कामे पूर्ण झालेली आहेत. महापूर अथवा कोरोना असो या परिस्थितीत बाळासाहेबांनी अनमोल अशी मदत चोपडेवाडीला केलेली आहे. भविष्यामध्ये आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब यांचे कार्य अधिक जोमाने गावामध्ये करण्यासाठी सर्वजण सदैव तत्पर राहतील. आदर्श गावाच्या निर्मिती साठी नवनिर्वाचित सरपंच व सर्व सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, नेते, यांना बरोबर घेऊन कार्य करतील. राजकारणामध्ये जय पराजय नेहमीच परिस्थिती व वेळेनुसार होत असतो. मात्र नेतृत्वाने दाखविला विश्वास हीच खरी गावाची श्रीमंती असते. भविष्यात होऊ घातलेल्या पंचायती समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उच्चांकी मताची परंपरा कायम जोपासण्यासाठी सर्वजण डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील आहेत. यावेळी दिलीप माने, लोकनेते सरपंच प्रशांत माने यांनीही मनोगते व्यक्त केली.</div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-9123885445321152692023-01-13T16:18:00.003+05:302023-01-13T16:23:12.298+05:30राष्ट्रीय नेतृत्वाचे आश्वासक व्यक्तिमत्व -डॉ. विश्वजीत कदम<div style="text-align: justify;"><b>राष्ट्रीय नेतृत्वाचे आश्वासक व्यक्तिमत्व -डॉ. विश्वजीत कदम</b></div><div style="text-align: justify;"><b><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil9fJN3HC2A6O9gPs-3qikSi1rxs_oQazmhm4B4UHQ4WtPbFSXFRR447MeIa3x2vnccpvkdhWZd3neOS4MVvSMOrxs8DomBdy40N3Xzp4dC6nSVvftwrSZBOS84DOQuwvg9-uX_ai7u_l-/s1600/SAVE_20230112_190933.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="" border="0" data-original-height="1501" data-original-width="2401" height="263" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil9fJN3HC2A6O9gPs-3qikSi1rxs_oQazmhm4B4UHQ4WtPbFSXFRR447MeIa3x2vnccpvkdhWZd3neOS4MVvSMOrxs8DomBdy40N3Xzp4dC6nSVvftwrSZBOS84DOQuwvg9-uX_ai7u_l-/s1600/SAVE_20230112_190933.jpg" title="" width="421" /></a></div><br /></b></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><b>डॉ. संतोष माने / सांगली.</b></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">विचार ही मानवाला निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. विचारांची ही धडपड माणसाला अधिक काहीतरी सुंदर व भव्यदिव्य नवनिर्माण करण्याची असते. ती धडपड माणसाला नवीन चेतना व उर्जा देणारी असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात ही सकारात्मक ऊर्जा मोठी क्रांती करते. राष्ट्राचा व समाजाचा विकास हा त्या समाजाच्या विचारशक्तीवर व समाजातील लोकांच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे ते स्विकरण्याच्या प्रक्रीयेवर अवलंबून असतो. बी पेरले तर पीक येते. एक वर्षाचा प्रश्न सुटतो. रोप लावले तर झाड येते. काही वर्षांनी फळे खायला मिळतात परंतु विचार पेरले तर पिढ्यांपिढ्या जतन होतात. समाजहित व राष्ट्र कल्याणाचा विचाराचा ध्यास असणारे व्यक्तीमत्व समाजात हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात. देशाचा विकास मानव विकासाने व रोजगार वृद्धी करणाऱ्या प्रगतीनेच होतो या धेय्याने विचारांना कृतीची जोड देणारं सुसंस्कृत नेतृत्वं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम हे होय. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वैज्ञानिक ,माहिती तंत्रज्ञान, राजकीय, क्रीडा व सहकार क्षेत्रासाठी नव नवीन आधुनिकतेला सामोरे जाणारे विचार कृतीत आणणारे व राष्ट्रीय नेतृत्वाचे आश्वासक व्यक्तिमत्व असणारे बाळासाहेबांचा आज दि. १३ जानेवारी वाढदिवस. त्या निमित्ताने......</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आपल्या आगळ्या-वेगळया कार्यशैलीने समाजाभिमूख आदर्श निर्माण करणार्या आणि अल्पावधितच मतदारसंघात, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशपातळीवर सुध्दा नावलौकीक मिळविणारे व ज्यांचे नाव आदराने घ्यावे असे व्यक्तिमत्व भूषण म्हणजे डॉ. विश्वजीत कदम हे होय.</div><div style="text-align: justify;"><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNU75t73EkEcgxicNdHwwJGCGb2TIwcS0Pui1_bMQo8qRrosKVBSy6AEzZYr2X3eSMAKewMRaGIGt6SANuEd4AJBE5X4qYbB2zsSGr0FOqDFkALpvLTJhKgLueR21NuUfKorjZ1Y1fJYY8/s1600/images+-+2023-01-12T185154.112.jpeg.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="512" data-original-width="599" height="273" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNU75t73EkEcgxicNdHwwJGCGb2TIwcS0Pui1_bMQo8qRrosKVBSy6AEzZYr2X3eSMAKewMRaGIGt6SANuEd4AJBE5X4qYbB2zsSGr0FOqDFkALpvLTJhKgLueR21NuUfKorjZ1Y1fJYY8/s1600/images+-+2023-01-12T185154.112.jpeg.jpg" width="320" /></a></div><br /></div><div style="text-align: justify;">महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युवकांची मोठी संख्या दिसत आहे. त्यात बाळासाहेब हे उठून दिसतायत. मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषेत पारंगत, अभ्यासू वृत्ती, उत्कृष्ट वक्तृत्व ही त्यांची जमेची बाजू आहे.त्याचबरोबर ते टेक्नोसॅव्ही ही आहेत. त्यामुळे टि्वटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी सोशल मीडियावर ते नेहमी सक्रिय असतात. देशातील विविध घडामोडींवर ते भाष्य करत असतात. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">द्वेष, मत्सर, बेरोजगारी, महागाई आणि हिसेविरुद्ध संघर्ष करून देशात प्रेम, एकता,समानता, बंधुत्वाचा संदेश देणे या दृष्टिकोनातून राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेमध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्रात नेत्रदीपक असे भरीव कार्य केलेले आहे. समरसता आणि समतेचा अत्यंत साधा आणि चिरस्थायी संदेश देणाऱ्या भारत जोडो यात्रेचा प्रचार आणि प्रसार बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म पद्धतीने आणि नियोजनबद्ध केल्यामुळे महाराष्ट्रातून या यात्रेला सर्वसामान्य जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आलेला आहे. बाळासाहेब स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालले आहेत.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">सन २०१३ मध्ये ११ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत"एक पाऊल संवेदनेचे दुष्काळाच्या सावटातून सावरण्याचे"ही टॅग लाईन घेऊन बाळासाहेबांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किमीची संवाद पदयात्रा काढली होती. २०१३ मध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांनी ही पदयात्रा काढली होती. यावेळी पदयात्रेच्या माध्यमातून मांडलेले दुष्काळ ग्रस्तांचे ज्वलंत प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात बाळासाहेबांना यश आले होते. या संवाद यात्रेचा बाळासाहेबांचा अनुभव भारत जोडो यात्रेच्या नियोजनबद्ध वाटचालीत खूप उपयोगी आला आहे.महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद वाढवण्यात धोरणात्मक, संघटनात्मक निर्णय घेत सबंध राज्यभर भारत जोडो यात्रेच्या प्रचार प्रसार दौरा आयोजित करुन नवयुवकांची , युवा राजकीय पदाधिकार्यांची अभ्यासपूर्ण बांधणी करण्यात बाळासाहेबांचा हातखंडा राहिलेला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेल्या भारत जोडो यात्रेच्या दौऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणां मध्ये प्रचंड उत्साह संचारला असून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले वर मंञालयातील अनेक महत्त्वाच्या बैठका मध्ये मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांच्या सोबत तसेच मंञालयीन उच्चपदस्थांच्या बैठकांमध्ये बाळासाहेबांची उपस्थिती असायची. महाराष्ट्र राज्याच्या विविध धोरणात्मक विकास कार्या निमित्ताने होऊ घातलेल्या अनेक महत्त्वाच्या बैठकीत बाळासाहेब नेहमी हे भाग घेताना दिसत असल्यामुळे त्यांच्या अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वाची ओळखआपणास पाहावयास मिळते.बाळासाहेबांची निर्णयक्षमता ,बुध्दीकौशल्याचा उपयोग ,पक्षसंघटनेचे बळकटीकरण सोबत राज्याच्या विकासाचे धोरण तयार असल्याचे जाणवले.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">महाराष्ट्रातील काँग्रेस मधून राष्ट्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व असणारा चेहरा बाळासाहेबांच्या रूपाने अधिक विश्वासार्ह आणि समाजशील मानला जातो आहे. आपण सर्वजण जाणता की राजकारणा मध्ये परिस्थिती अनुरुप निर्णय घ्यावे लागतात माञ बाळासाहेब हे युवकांना मोहनी घालणारे ,महाराष्ट्रातील जनतेचा मनावर अधिराज्य गाजवणारे, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात यांच्या छञछायेखाली आपल्या समाजशील कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसला क्रमांक एक चा पक्ष निर्माण करण्यास कटीबध्द असल्याचे चिञ दिसत आहे.<br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">बाळासाहेबांचा विश्वास आणि त्यांचं पाठबळ हे सदैव आम्हाला जीवनाची नवीन प्रेरणा देतं. एक नवी बळ देतं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">जागतिक स्तरावरती नेतृत्व निर्माण करणारे विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादांक्रात करावी या दृष्टिकोनातून सर्व समावेशक उच्च शिक्षणाच्या विविध शाखा, स्पर्धा परीक्षेची योग्य दिशा, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधांची मदत विद्यार्थ्यांना मिळावी ह्या अनुषंगाने बाळासाहेब नेहमी सकारात्मक पणे प्रयत्नशील असतात. लोकशाही, सुप्रशासन आणि आधुनिकता या गोष्टींचा बाळासाहेबांच्या कार्यशैलीत नेहमी समावेश आपणास दिसून येतो आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">भरती- ओहोटी ही प्रत्येकाच्या जीवनात येते. मात्र, आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन माणसाने स्थितप्रज्ञ कसे राहावे? कितीही उंचावर गेला तरी पाय मात्र जमिनीवर हवेत हा स्वर्गीय डॉ.पतंगराव कदमसाहेबांचा गुरुमंत्र बाळासाहेबांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये तंतोतंत पालन केल्याचे आपणास त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासावरून दिसून येते. पारदर्शक कारभाराची, विश्वासार्ह सेवेची, बाळासाहेबांची उत्तुंग झेप ही सर्व सामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीची आहे असे आपणास म्हणावे लागेल. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अग्नीच्या साथीने जशी ज्योत प्रज्वलित होते, तसे आध्यात्मिकता माणसाच्या जीवनाला पूर्णता देते. अध्यात्म म्हणजे चांगली कर्म करणे, निस्वार्थीपणे जगणे या ध्येयाने बाळासाहेब समाजातील सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या आध्यात्मिक कार्यक्रमाना नेहमी आवर्जून उपस्थित राहतात. मोहरम, गणपती उत्सव, नवरात्र, हनुमान जयंती गोकुळाष्टमी रामचंद्र जयंती,रमजान ईद, बकरी ईद, नाताळ,यात्रा, जत्रा अशा नानाविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जनतेशी सुसंवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे बाळासाहेब हे सामाजिक ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे आपणास दिसते.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते. असं अंतःकरण असणारा कदम परिवार म्हणजेच भारती विद्यापीठ परिवार आज समाजामध्ये अविरतपणे कार्यरत आहे. दुःखी माणसास, समाजास हिंमत, धैर्य, दिलासा देवून त्यांच्या मुखावरील हरवलेले स्मित पुन्हा निर्माण करणे ही आर्ततेने केलेली परब्रह्माची आरती असते. महापूर, दुष्काळ, कोरोना अशा अनेक परिस्थितीमध्ये समाजाच्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे पाठीशी राहून समाजामध्ये सक्रिय असणारे कर्तृत्ववान घराणे म्हणजे कदमपरिवार. या कर्तृत्ववान घराण्याचा कर्तृत्ववान वारसदार बाळासाहेब हे आहेत. आपल्या समाजामध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून बाळासाहेबांचे सामाजिक उत्तरदायित्व आपणास क्षणोक्षणी दिसून येत आहे. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">२१ व्या शतकात भारत संस्कृतीच्या बरोबर विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने जगावर राज्य करण्यास सक्षम असेल. आज आपण पाहतो आहे की भारतीय प्रतिभेने जगभरात छाप उमटवली आहे. येणाऱ्या काळात भारताला जगाचे नेतृत्व करायचे आहे. यासाठी शेती, उद्योग, शिक्षण या तिन्ही क्षेत्रात सर्वोच्च शिखरे गाठावी लागतील या अनुषंगाने बाळासाहेब भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आज कार्यरत आहेत. जागतिक कीर्तीचा सन्मान प्राप्त करणारे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू म्हणून बाळासाहेब हे संशोधन, शिक्षण, आरोग्य, सहकार आदी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करीत आहेत. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुनर्बांधणीचे एक महत्त्वाचे सोनेरी पान बाळासाहेबांच्या अष्टपैलू नेतृत्वाखाली लिहिले जाऊ लागले आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">राजकारण करीत असताना सत्तेत असो वा नसो बाळासाहेबांनी पक्षीय लक्ष्मणरेषा ओलांडून सर्वांना सोबत घेऊन समाज विकासासाठी कार्य केल्यानेच राज्यात त्यांचे संबंध सलोख्याचे व मैत्रीचे राहिलेले आहेत. काँग्रेस पक्षांत असूनही मित्रपक्ष तसेच विरोधी पक्षांत देखील त्यांचे चाहते आढळून येतात. जरी</div><div style="text-align: justify;">बाळासाहेब काँग्रेस पक्षात असले तरी त्यांना मानणारा कार्यकर्ता प्रत्येक पक्षात आहे. बाळासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीची आणि निरपेक्ष कृतीची भूरळ विरोधी पक्षातील नेत्यांनाही पडलेली दिसून येते. त्यामुळे बाळासाहेबांच्याबद्दल विरोधकांना आपुलकी आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करुन त्याला कृतीची पुरक जोड देणारी जी काही मोजकी युवा नेतेमंडळी महाराष्ट्रात आहेत, त्यात बाळासाहेबांचाअव्वल क्रमांक लागतो. कोणताही राजकीय भेदाभेद न ठेवता समाजातील प्रत्येक घटकासाठी बाळासाहेब ज्या तळमळीने, तडफेने शक्य ती मदत करत आहेत, त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो. पक्षीय भेद, विचारधारा जरी भिन्न असल्यातरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. हा संस्कार बाळासाहेब सामाजिक व राजकीय जीवनात कार्यरत असताना रुजवत असल्याचे आपणास दिसून येते.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">महापूर, दुष्काळ, कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. या संकट काळात कोणीही, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही केलं पाहिजे. मदतीच्या कामांचा दिखावा केला नाही पाहिजे. प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आपल्या सांगली जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षाच्या बैठकीत रोखठोकपणे सांगणारे बाळासाहेब त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांचा हा रोखठोक सल्ला राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे. नवोदितांना दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">सांगलीच्या मातीशी घट्ट नाळ असलेला हा संवेदनशील युवानेता महाराष्ट्रात असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांची नेहमीच सर्वांना मदत होते, हे नम्रपणे नमुद करावे लागेल. त्यांच्या या सहकार्याच्या, संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच सांगलीप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ते लोकप्रिय आहेत. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी केलेला अलौकिक कार्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी, आपलेपणा वाटतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही ऐकारलेपणा, अहंकार, आत्मप्रौढी दिसत नाही, हेच त्यांचे वैशिष्ट्यं म्हणावे लागेल. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आरोग्य सुविधांच्या बाबतीत उच्च दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापीठाने पुणे, सांगली, कडेगाव येथे भारती हॉस्पिटलच्या माध्यमांतून असंख्य गरजू रुग्णांना मोफत व माफक आरोग्य सेवा सुविधा पुरविण्याचे काम “ मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा “ या भावनेतून आजही सुरु आहे. कोरोना काळात संपूर्ण जग थांबलेले असतांना भारती हॉस्पिटल पुणे महाराष्ट्राला या महामारी तून बाहेर काढण्यासाठी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">सांगली जिल्ह्यातील वाडया-वस्त्यांवर आणि पुणे मुंबई सारख्या शहरांमधील टोलेजंग वास्तूतही सारख्याच आनंदाने वावरणारे आणि त्याठिकाणाच्या लोकांशी सदैव आपुलकीने वागणारे बाळासाहेब खरोखर जनमाणसांच्या कसोटीला उतरलेले असामान्य नेतृत्व आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">स्वउन्नतीबरोबरच समाजोन्नतीसाठी अविरत कार्यरत राहणं हे बाळासाहेबांचे स्वभाव वैशिष्ट्य प्रत्यक्ष मला अनुभवता आले. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">सर्वसामान्याच्या विकासासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व इतिहासात प्रेरणादीप बनून चिरंतन कार्यरत राहतात. असे प्रेरणादीप समाजात फार थोडे असतात. आपल्या कर्तुत्वशक्तीने इतराच्या आयुष्याला परीस स्पर्शाप्रमाणे लखलखीत करणारे बाळासाहेबांचे कर्तृत्व प्रेरणादायी आहे. विचारांना कृतीची जोड देणारं सुसंस्कृत नेतृत्वं असणाऱ्या बाळासाहेबांची निस्पृह कार्यप्रणाली महाराष्ट्रातील अ<span>नेकांच्या कार्यप्रवणते मागील प्रेरणा व ऊर्जा आहे. </span><span>खरं पाहता ऐश्वर्यात वाढलेल्या या व्यक्तीमत्वाने</span> <span>सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी केलेला हा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पद आहे. कांग्रेस पक्षाच्या विचारधारेशी श्रध्दा असणाऱ्या युवाकांचे बाळासाहेबांनी महाराष्टात मोठ्याप्रमाणात संघटन केले आहे. कॉंग्रेसचा विचार तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न. आजवरच्या प्रवासात बाळासाहेबांना अनेकांनी त्यांना पैशाच्या,पदाच्या ऑफर दिल्या पण बाळासाहेबांना या पदाचा, पैशाचा लोभ न करता पक्षाशी यांचे एकनिष्ठ राहिले, सावली बनून राहिले.याच निष्ठेचे फळ म्हणून कॉंग्रेस पक्षाच्या जाहिरनामा समितीवर सदस्य, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष झाले व सध्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून बाळासाहेबाची झालेली निवड ही </span>त्यांच्या संघटन कौशल्याची पोहोच पावतीच होय. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांधापर्यंतच्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याला डॉ. विश्वजीत कदम यांच्याबद्दल एक विश्वास आहे. हा नेता युवकांचा आवाज पाहतो आणि म्हणूनच अशा क्रियाशील व उच्च विद्या विभूषित युवा नेतृत्वाकडे कॉंग्रेस पक्षाचे नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय युवानेते राहुल गांधी यांच्यापासून देशपातळीवर राज्यपातळीवर कॉंग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक महनीय नेत्याला डॉ. विश्वजीत कदम हा युवा नेता आश्वासक वाटतो. म्हणूनच महाराष्ट्राचे राज्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ही जबाबदारी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडून मिळाली आहे. ती जबाबदारी बाळासाहेब उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत आहेत. कुशल संघटक व समाजहित जपणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेबांची प्रतिमा सर्वसामान्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">बाळासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक, सहकार,क्रिडा, सांस्कृतिक, कौटुंबिक व राजकीय योगदान अविस्मरणीय म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आणि पराक्रमाचा रथ असाच अधिक अधिक वेगाने आणि सर्वदूर पोहोचावा अशा प्रकारे मी इश्वराकडे आणि जनता जनार्दनाकडे प्रार्थना करतो.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">नवतंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आचरण करणारे सन्माननीय बाळासाहेब आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर भारती विद्यापीठ आणि संलग्न संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाच्या किर्तीचा सुगंध पसरवत आहेत. राज्याच्या प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><b>नवकल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून समाजाची सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.बाळासाहेबांच्या प्रभावाचे व सामर्थ्यांचे जे क्षेत्र आहे ते उत्तर उत्तर अधिकाधिक वृद्धिगंत व्हावे ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.</b></div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-31683755450539519052022-11-20T18:05:00.002+05:302022-11-20T18:17:56.262+05:30असं विश्वजीत साहेबांसारखं धडाडीचं नेतृत्व आम्हालाही पाहिजे : विदर्भ, मराठवाड्यातील जनमत<p style="text-align: justify;"><b></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2eAg2CR0yT-FEh89pL9EeceGQB_yBtUlu32FYiBYWAzFW8ozTs6RT2JNUPj8f5ckFOjlORn1YU6ly7m4wEDHMyOZnnn463A7xQ5gQ7onT7Wg5hXr18Q8uJyGvokIHXIxTCio7qKjdmZUhxVbOSIhOkzSwTEP3M5oJ-ng4QRbbEfc8fwiq9QkWZEiHsw/s833/IMG_20221120_181641.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="638" data-original-width="833" height="306" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2eAg2CR0yT-FEh89pL9EeceGQB_yBtUlu32FYiBYWAzFW8ozTs6RT2JNUPj8f5ckFOjlORn1YU6ly7m4wEDHMyOZnnn463A7xQ5gQ7onT7Wg5hXr18Q8uJyGvokIHXIxTCio7qKjdmZUhxVbOSIhOkzSwTEP3M5oJ-ng4QRbbEfc8fwiq9QkWZEiHsw/w400-h306/IMG_20221120_181641.jpg" width="400" /></a></div><div style="text-align: center;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><b><span style="color: red; font-size: large;">असं विश्वजीत साहेबांसारखं धडाडीचं नेतृत्व आम्हालाही पाहिजे : विदर्भ, मराठवाड्यातील जनमत</span></b><p></p><p style="text-align: justify;">- अमोल वंडे / बुलढाणा - दि. २०/११/२०२२</p><p style="text-align: justify;">- ९८९० ५४६ ९०९</p><p style="text-align: justify;"><b>महाराष्ट्रामधे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत खा.राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो' यात्रा दाखल झाली. महाराष्ट्रातील पहिल्या दिवसापासून मराठवाडा व विदर्भात डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले.</b></p><p style="text-align: justify;"><span style="color: #cc0000;"><b>( भारत जोडो पदयात्रेत साहेब व बाळासाहेबांविषयी कित्येक व्यक्तींशी संवाद साधता आला..त्याच अनुभवांचे हे शब्दांकन...)</b></span></p><p style="text-align: justify;">नांदेड,हिंगोली,वाशीम, अकोला, बुलढाणा या मार्गावर २५० कि.मी. हन अधिक पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी झालो. भारत जोडोची प्रचंड ऊर्जा, भारलेलं वातावरण, त्यात <b>६००-७०० किलोमीटर दूरहून</b> आलेले बाळासाहेबांचे कार्यकर्ते पहिले की स्थानिक ग्रामस्थ व मान्यवर स्वतःहून भेट घेत डॉ. पतंगराव कदम साहेब, डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्वाविषयी भरभरून बोलत होते.</p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;"></span></b></p><blockquote><span style="color: #2b00fe;"><b>१४ नोव्हेंबरची हिंगोलीची विराट गर्दी</b> पाहून स्थानिक नागरिक डॉ. विश्वजीत कदम साहेबांचं कौतुक करताना थकत नव्हते. सत्ता असो वा नसो कदम साहेबांची नाळ सर्वसामांन्यांशी जोडलेली असून ते सदैव कार्यरत असतात असं कित्येक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं.</span></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><b>तेलंगाना सीमेहून आलेल्या</b> एका युवकाने केंद्राचा ICT प्रकल्प डॉ. पतंगराव कदम साहेबांनी कसा राज्यात राबविला हे सांगत सामाजिक कार्यात कदम कुटुंबाचा हात कोणी धरू शकत नाही असं अनुभवासहित सांगितले.</p><p style="text-align: justify;">दोन्ही हात नसलेल्या <b>हिमाचल प्रदेशातील दिव्यांग भारतयात्री सूरज शर्मा</b> यांनी महाराष्ट्र देशाला हिंमत देईल हे सांगताना बाळासाहेबांनी दिलेल्या योगदानाचं आवर्जून कौतुक केले.</p><p style="text-align: justify;">प्रवासा दरम्यान भेटलेल्या <b>राजस्थानच्या रुबी</b> यांनी डॉ. विश्वजित कदम हे प्रेरणादायी नेतृत्व असून त्यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागमुळे राहुल गांधीसह सर्व भारतयात्रीनाही प्रेरणा मिळत आहे हे सांगताना भरभरून बोलत होत्या.</p><p style="text-align: justify;"><b>स्वराज्य इंडिया मोहिमेचे मा. योगेंद्र यादव </b>यांनीही डॉ. विश्वजीत कदम साहेबांविषयी अधिक जाणून घेत, असं योगदान हे भारत जोडो मोहिमेचा उत्साह वाढविणारा असल्याचे नमूद केले.</p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #800180;"></span></b></p><blockquote><span style="color: #800180;"><b>जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मेधा पाटकर</b> यांनी तर भारत जोडो सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल असं सांगताना डॉ.पतंगराव कदम साहेब संवादशील होते व डॉ. विश्वजीत कदम साहेबांना उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगितले.</span></blockquote><p></p><p style="text-align: justify;">संपूर्ण भारतभर चालणाऱ्या भारतयात्रीमध्ये महाराष्ट्रातील मोजके ९ जण आहेत. त्यापैकी <b>नाशिकच्या श्री.श्रावण रिपेनवाड</b> यांनी महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा यशस्वी होण्यामधे आ.डॉ.विश्वजीत कदम यांचे फार मोठे योगदान असल्याचं सांगितले. त्यांना पहिल्या दिवसापासून ५ राज्यांचा अनुभव असल्याने त्यांच्या निरीक्षणाला विशेष महत्व आहे.</p><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">दिल्लीच्या भारतयात्री प्रज्योतने "मी भारताचा नागरिक डॉ. विश्वजित कदम साहेब तुम्हाला सॅल्यूट करतो" असं म्हणताच आमचं अंगही शहारुन गेलं.</span></b></blockquote><p style="text-align: justify;">"मिल जाए...जुड जाए..ऐ वतन.." असं म्हणतं असताना डॉ.पतंगराव कदम यांच्या आठवणी सांगत <b>डॉ.विश्वजीत कदम यांच्यासारखं नेतृत्व आम्हालाही हवं असं स्थानिक नागरिक आवर्जून सांगत होते </b>आणि गेले कित्येक वर्षे साहेबांनी व बाळासाहेबांनीही राज्यभर केलेल्या आपल्या कामाच्या पेरणीचे हे द्योतक होते.</p><p style="text-align: justify;"><b>भारत जोडोमध्ये महाराष्ट्रातील पदयात्रेत पूर्णवेळ सहभागी होणे हे आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या जिद्दीची प्रचिती देते. त्यांच्या नेतृत्वाचा सर्वदूर महाराष्ट्रात व दिल्लीपर्यंतही असलेला हा प्रभाव पाहून त्यांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. डॉ. विश्वजीत कदम यांच्या चौफेर नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आता उंचावल्या आहेत हे मात्र खरं.</b></p><p style="text-align: justify;">####</p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-38523585124533611532022-10-21T15:08:00.004+05:302022-10-21T15:08:44.900+05:30 कृष्णाकाठचे समर्पित व्यक्तिमत्त्व - शिवराम (बापू) यादव <p style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;"> कृष्णाकाठचे समर्पित व्यक्तिमत्त्व- शिवराम(बापू) यादव </span></b></p><p style="text-align: justify;">डॉ. संतोष माने / सांगली.</p><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEifkim9DH4MKeBMphhkbHpMtoqlpfOjDV3quu9iEZyIjbr8gMN6swnGDK4mscbboPFFw9gJG-Pe-DD7jhZsGCd189DiReVtbS1_UP7paZH26CivPEi2QnvqrToRy88KXtjpgYYXoPfp9T8p74Xs0hz94OfjqHXQyEEaOht_wpo25kxXC3MOjlo64q3rbg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="" data-original-height="1280" data-original-width="1028" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEifkim9DH4MKeBMphhkbHpMtoqlpfOjDV3quu9iEZyIjbr8gMN6swnGDK4mscbboPFFw9gJG-Pe-DD7jhZsGCd189DiReVtbS1_UP7paZH26CivPEi2QnvqrToRy88KXtjpgYYXoPfp9T8p74Xs0hz94OfjqHXQyEEaOht_wpo25kxXC3MOjlo64q3rbg=w515-h640" width="515" /></a></div><br />सर्वसामान्याच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व इतिहासात प्रेरणादीप बनून चिरंतन कार्यरत राहतात. असे प्रेरणादीप समाजात फार थोडे असतात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर समाजाच कल्याण करण्याची जिद्द<p></p><p style="text-align: justify;">आयुष्यभर जोपासणारे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, कृष्णाकाठचे समर्पित व्यक्तिमत्त्व- स्वर्गीय शिवराम(बापू) यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त......</p><p style="text-align: justify;">सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी हे शिवराम बापूंचे जन्मगाव. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या बापूंनी आपल्या कुटुंबाचा दातृत्वाचा, कर्तृत्वाचा व</p><p style="text-align: justify;"></p><blockquote><b><span style="color: #cc0000;">सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून चिरंतन जोपासला. मला समजायला लागले तेंव्हापासून शिवराम बापू हे नांव परिचयाचे आहे. कारण पलूस तालुक्यातील चोपडेवाडी हे ही माझे जन्मगांव. लहानपणापासून ते आत्तापर्यंत बापूंच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याचा सहवास मला लाभला. त्यांच्याबरोबर कार्य करायला मला संधी मिळाली हे माझे भाग्यच. चोपडेवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, केलेला त्याग, समर्पण कोणीच विसरू शकणार नाही.</span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">बापू भिलवडी पंचक्रोशीतील नव्हे तर सांगली जिल्ह्यातील कसलेले, मुरब्बी राजकारणी होते. त्याचबरोबर ते निस्पृह समाजकारणीही होते. कृष्णा काठावरील राजकारणाचा इतिहास लिहीत असताना येणाऱ्या आघाडी प्रर्वात त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. शालेय जीवनातच समाजसेवेची स्फूर्ती घेऊन बापूंनी १९६७ पासून जिद्दीने समाजकार्यास सुरुवात केली होती. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा बापूंच्यावर प्रचंड प्रभाव होता. वयाच्या २३ व्या वर्षी ते तासगाव पंचायत समितीचे सदस्य म्हणून राजकारणामध्ये सक्रिय झाले. तीन दशकावून अधिक काळ ते चोपडेवाडी गावचे बिनविरोध सरपंच म्हणून कार्यरत राहिले होते. डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, हिंदकेसरी मारुती माने, प्रकाश बापू पाटील, विष्णू आण्णा पाटील, नाना महाडिक, मदन पाटील, आ.मोहनराव कदम यांच्या संपर्कातही आले. त्यांच्या देखील विचारांचा, राजकारणांचा बापूंच्यावर प्रभाव होता. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, समाजातील दलित, पीडित, अल्पसंख्यांक यांच्यासाठी बापूंनी पंचक्रोशी मध्ये जे काही कार्य केलेले आहे ते प्रेरणादायीअसे आहे.</p><p style="text-align: justify;">कृष्णाकाठचे चौफेर नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बापूंनी समाजातील विविध क्षेत्रात अनेक पदावरती निरपेक्षपणे कार्य केले आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, तासगाव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक,भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, तासगाव पंचायत समिती सदस्य, पलूस तालुका देखरेख संघाचे संचालक, जायंटस् ग्रुपचे पदाधिकारी, लक्ष्मी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आदी पदावर बापूंनी निस्वार्थपणे कार्य करून आपली स्वतःची समाजात मोहर उमटवली आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाकावर राहिलेल्या बापूंनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रामध्ये आपले महत्त्व कायम राखले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये गेली साठ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणारे बापू भिलवडी पंचक्रोशीचे खंबीर नेते म्हणून ते सर्वाना परिचयाचे होते. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम, कै. मारुती माने, कै.प्रकाश बापू पाटील, कै. विष्णू आण्णा पाटील, कै.नाना महाडिक, कै. मदन पाटील यांच्या सहित मोहनराव कदम, डॉ. बाळासाहेब चोपडे, चितळे परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ, कौटुंबिक संबंध होते. बहुजन समाजातील सर्वसामान्यपासून, गोरगरीब, दलित यांच्यापासून ते उच्चभ्रू समाजातील अनेक मान्यवर व्यक्तीशी तसेच वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी, नेते ,पदाधिकारी यांच्याशी बापूचे जवळचे घरगुती संबंध होते. समाजातील विविध क्षेत्रातील संबंधित व्यक्ती बापूंच्याकडे आल्यानंतर रिकामा हाताने व पाहुणचार न घेता तो कधीच परत गेला नाही. जनसेवेचे कंकण बांधलेल्या बापूंच्या या दातृत्वगुणामुळे सर्वसामान्य जनतेला ते आपलेसे वाटत होते. </p><p style="text-align: justify;"></p><blockquote><b><span style="color: #2b00fe;">कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, चोपडेवाडी या छोट्याशा ग्रामीण भागातील गावातून बापूनी आपल्या स्वःकर्तुत्वावर समाजातील सर्वसामान्यांच्या हृदयासिहासनावरती प्रतिमा निर्माण करून आपला सामाजिक जीवनामध्ये ठसा उमटविला आहे. हे आत्ताच्या राजकीय युवा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असे कार्य बापूंचे आहे.</span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;">भिलवडी शिक्षण संस्थेचे बापू अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिले आहेत. संस्थेच्या जडणघडणीमध्ये व प्रगतीमध्ये बापूचा सिंहाचा वाटा आहे. राजकारणाबरोबर बापू उत्तम प्रशासक होते. वंचित आणि गरिबांच्या विकासासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. बापू म्हणजे जमिनीशी जोडलेले नेते होते. सर्व पक्षातील नेत्यांच्या मनात त्यांच्याप्रति आदराचे स्थान होते.सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते असामान्य व्यक्तिमत्व होते.</p><p style="text-align: justify;">सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्यातून बापूंनी अनेक माणसं जोडली आहेत. सर्वसामान्य जनतेशी त्यांची बांधलेली नाळ ही घट्ट होती. बापूंच्या जीवन प्रवासात अनेक चढ उतार आलेले आहेत. त्यांना सुरुवातीपासूनच अनेक वेळा त्रास झालेला आहे, कारण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या पाठीमागे नव्हती. प्रचंड इच्छाशक्ती, समाजाच कल्याण करण्याची जिद्द, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी, बहुजन पिढीचा उद्धार हे स्वप्न उराशी बाळगून अनेक राजकीय, सहकार शिक्षण क्षेत्रातील विविध पदावरून कार्य करून त्यांनी सामाजिक कार्याचे विश्व निर्माण केलेले आहे. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. </p><p style="text-align: justify;">देव कुणी पहिला नाही परंतु गोरगरीब, असह्य वेदनेने कळवणाऱ्या रुग्णाला, थकलेला, तहानलेल्या, भुकेलेल्यांच्या मदतीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व्यक्तीमध्ये देव अंतर्भूत असतो. जनकल्याणासाठी कार्यक्षम असणार्या व्यक्तीच्या अंतःकरणात देव असतो. निस्वार्थीपणे जनकल्याणाचे कार्य करणारे बापू हे सर्वांनी पाहिलेले दैवत आहे.पण आज देव देवाऱ्यात नाही, ही सर्वांच्या मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. बापू आज आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशा काही कवितांच्या ओळी बापूंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या होत्या. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती व सर्वसामान्य नेहमीच बापूंच्याकडे विविध प्रसंगी येत असत. त्यांना बापूंनी कधीही रिकामे हाताने, प्रश्नाची सोडवणूक न करता परत पाठवले नाही. सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती पदाधिकारी बापूंच्याकडे नेहमी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येत असत. अन्नदाता म्हणून बापू भिलवडी पंचक्रोशीत सर्वांना परिचित आहेत.</p><p style="text-align: justify;">सतत काहीतरी ते देत राहणे हाच धर्म त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांचे हे स्वभाव वैशिष्ट्य प्रत्यक्ष मला अनुभवता आले.</p><p style="text-align: justify;">काळ कोणाकरिता थांबत नाही हे खरेच आहे पण काळावरही मात करून कालचक्रावर नाव कोरण्याची किमया करणाऱ्या व्यक्ती जेव्हा जग सोडून जातात तेव्हा त्यांच्या मागे राहते ती कालचक्राची गती आणि त्या कालचक्रावर त्यांनी उमटविलेला अमीट ठसा. असेच सर्व सामान्य माणसाच्या हृदयात चिरंतन स्थान निर्माण करणारे बापू हे होत. आपल्या सगळ्यांचे ऊर्जा स्तोत्र असणारे बापू आता देहरुपाने आपल्यात राहिलेले नाहीत. हे सत्य स्वीकारायला खूप कठीण आहे पण ते आपल्या विचार आणि स्मृतीमध्ये नेहमी जिवंत राहतील.</p><p style="text-align: justify;"><b>देशाचे नागरिक म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना बापूच्यांमध्ये कायम दृढ होती. त्यांच्यातला माणूसपणाची आणि सामाजिक कार्याची जाणीव त्यांच्या लोकप्रियतेतून कायम टिकून आहे.पण आज बापू जरी देह्याने नसले तरी त्यांच्या अनंत आठवणी मधून आपणा सर्वांना कायम प्रेरणा, चैतन्य मिळत राहील. यात तीळ मात्र शंका मनामध्ये नाही. शालेय जीवनापासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचे कंकण बापूंनी बांधून जोपासलेला सामाजिक कार्याचा पिंड आपण निरंतर तेवत ठेवूया हीच बापूच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त खरी आदरांजली.</b></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-22862825279607361752022-06-10T20:42:00.002+05:302022-06-17T11:47:38.147+05:30किर्लोस्कर हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजची बारावीच्या निकालाची वैभवशाली परंपरा कायम<div style="text-align: justify;"><b><span style="color: red; font-size: large;">किर्लोस्कर हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजची बारावीच्या निकालाची वैभवशाली परंपरा कायम</span></b></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">किर्लाेस्करवाडी: शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार व सामाजिक उत्तरदायित्वाच्या जोरावर गुणवत्तापूर्ण शैक्षणिक प्रगतीची मोहोर उमटविणाऱ्या विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या किर्लोस्कर हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेज, किर्लाेस्करवाडी या हायस्कूलने बारावीच्या निकालाची व गुणवत्तेची वैभवशाली परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. </div><div style="text-align: justify;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhM_OuHLKG4uzE8aPxh_RWV9SWvL9B4SwnzNhDUwugUCWOaKPeiPezOY-tFd9LMQNqZyGFssJzUenpPtfapFJ4nkaC__z1L0s5kT0j31k69j0Cftx0kNQAhYGrg63mbpvohP3xMYTOLDeJ0AaG-F941Af0piWekbat3JzYLEP2FgUOAgRfo57P_1c90kA" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="अनुजा रविंद्र माने ८९.३३ %" data-original-height="1028" data-original-width="833" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhM_OuHLKG4uzE8aPxh_RWV9SWvL9B4SwnzNhDUwugUCWOaKPeiPezOY-tFd9LMQNqZyGFssJzUenpPtfapFJ4nkaC__z1L0s5kT0j31k69j0Cftx0kNQAhYGrg63mbpvohP3xMYTOLDeJ0AaG-F941Af0piWekbat3JzYLEP2FgUOAgRfo57P_1c90kA" title="अनुजा रविंद्र माने ८९.३३ %" width="194" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjZEg9olO8SVJxzhyjjHD22BPv6ZUYqjJGspA3hep-RnopjwRaEc1fexO1E8i_EmWWi7HmCkHu-NNQ4Ww0WGiT8TWEUIpBkZ-ee1H3mukvDFIBcYOSPIKFgVhgpuSjg-pvLE5hOKJvah_XiESOlkOUC48UFUPl-jmEhW0wnzv_TdYl7-NelJQ2OmR0p3A" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="" data-original-height="485" data-original-width="354" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjZEg9olO8SVJxzhyjjHD22BPv6ZUYqjJGspA3hep-RnopjwRaEc1fexO1E8i_EmWWi7HmCkHu-NNQ4Ww0WGiT8TWEUIpBkZ-ee1H3mukvDFIBcYOSPIKFgVhgpuSjg-pvLE5hOKJvah_XiESOlkOUC48UFUPl-jmEhW0wnzv_TdYl7-NelJQ2OmR0p3A" width="175" /></a> <br /><br /></div><br /><br /></div><div style="text-align: justify;">महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ८ जून रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत १०० टक्के उच्चांकी निकाल प्राप्त करून किर्लोस्कर ज्युनिअर काॅलेजने गरुडभरारी घेतली आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><blockquote style="text-align: justify;"><b><span style="color: #2b00fe;">गुणवत्तापूर्ण व उच्चांकी निकाल असा वैभवशाली इतिहास आसणाऱ्या या काॅलेजमध्ये प्रथम क्रमांक अनुजा रविंद्र माने ८९.३३ %, द्वितीय क्रमांक साक्षी मोहन पवार ८२.८३%, व तृतीय क्रमांक प्रणव प्रकाश पाटील ८०.५०% गुण प्राप्त करत मिळवला आहे . या उच्चांकी निकालात ९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ११ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. अनुजा माने व प्रणित चौगुले या दोन विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयात १०० पैकी १०० मार्क प्राप्त झाले आहेत.</span></b></blockquote><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">या सर्व विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी, कनिष्ठ कॉलेज विभागप्रमुख प्रा.सौ.जे. एस. पाटील, वर्गशिक्षक प्रा. जी. यु. कुलकर्णी तसेच सर्व विषय शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा किर्लोस्कर, संस्थेचे सर्व विश्वस्त, विद्याधिकारी श्री विवेक कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी सौ. सुधा मोहिते यांनी केले. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">संस्थेच्या सक्षम, कर्तृत्ववान व कुटुंबवत्सल नेतृत्वाखाली नव्या प्रोत्साहनात्मक योजना तसेच टाटा टेक्नॉलॉजी व मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण व गुणवत्ता पूर्ण अध्ययन अध्यापन कार्यान्वित केल्यामुळे किर्लोस्कर काॅलेजची दमदार व नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे.</div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-4987854384796006312022-04-21T15:09:00.005+05:302022-04-21T15:19:14.005+05:30कृष्णाकाठच्या सौ. अरुणा सूर्यवंशी यांचा स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान <p style="text-align: justify;"><span style="color: red; font-family: Laila; font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCYt96SUCYXrV7iMIj2b9n4hmgwi0oWNXjZjVBq8wgZy-z7Bobj8C2xoLFl4qbZ820syh_D4JTbC8ABR1GI-v1p1i1Wx7dmXRp0NES4-2aQKJsNLzuyQfYAkj7qaO1lAgyqMsRFd96CUCJiU4fi0yu30IMTcnEySAWIEXDBwf0SVWzRhfrIMEWizn7GQ/s1280/WhatsApp%20Image%202022-04-21%20at%201.04.19%20PM.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><img border="0" data-original-height="853" data-original-width="1280" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCYt96SUCYXrV7iMIj2b9n4hmgwi0oWNXjZjVBq8wgZy-z7Bobj8C2xoLFl4qbZ820syh_D4JTbC8ABR1GI-v1p1i1Wx7dmXRp0NES4-2aQKJsNLzuyQfYAkj7qaO1lAgyqMsRFd96CUCJiU4fi0yu30IMTcnEySAWIEXDBwf0SVWzRhfrIMEWizn7GQ/w400-h266/WhatsApp%20Image%202022-04-21%20at%201.04.19%20PM.jpeg" width="400" /></a><b><br />कृष्णाकाठच्या सौ. अरुणा सूर्यवंशी यांचा स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान </b></span></p><p></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: Laila;"><b>सांगली | दि.२१/४/२०२२ <br /><br />साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक विश्वात मानाचा शिरपेच धारण करणाऱ्या प्रतिष्ठा फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय समाजसेविका पुरस्काराने अंकलखोप गावच्या व भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालययामध्ये सेवेत असणाऱ्या सौ. अरुणा अमोल सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले.</b></span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: Laila;">सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सभागृह येथे ६ वा प्रतिष्ठा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात सौ. अरुणा अमोल सूर्यवंशी यांना माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकच्या उपाध्यक्ष, श्रीमती जयश्रीताई पाटील तसेच मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली सौ. प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराव जाधव सौ. विद्या जाधव विविध पक्षातील नगरसेविका यांच्यासह इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या. </span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #2b00fe; font-family: Laila; font-weight: 700;"></span></p><blockquote style="text-align: justify;"><span style="color: #2b00fe;"><b>यावेळी बोलताना मा.खासदार निवेदिता माने म्हणाल्या राष्ट्र समाज आणि विकासाचा कणा असलेल्या स्त्रियांना सक्षम करणे हा त्यांचा खरा सन्मान आहे. पुढे सौ.सूर्यवंशी यांच्या समाज सेवेतील उपक्रमाला दुजोरा देत श्रीमती निवेदिता माने म्हणाल्या की अरुणा सूर्यवंशी यांनी आपल्या पगारातून ठराविक रक्कम बाजूला ठेवून जे समाजकार्य करीत आहेत त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे। त्यांच्या या कार्याचे खासदार निवेदिता माने यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.</b></span></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: Laila;">भारती विद्यापीठाचे संस्थापक मा. डाँ. पतंगराव कदम साहेब, प्र-कुलगुरू व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब, शालेय समिती अध्यक्षा, मा. विजयमाला कदम वहिनीसाहेब यांची प्रेरणा व आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सौ. अरुणा सूर्यवंशी यांनी समाजसेवेचे उल्लेखनीय असे कार्य करीत कर्तुत्वशक्तीने आपली मोहोर उमटविली आहे. सौ. अरुणा सूर्यवंशी या गेली 16 वर्षे प्रशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: Laila;"><span style="color: #cc0000;"><b></b></span></span></p><blockquote style="text-align: justify;"><span style="color: #cc0000;"><b>कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील बोलताना म्हणाल्या आजच्या काळात महिला कुठेही मागे राहिलेल्या नाहीत. त्या प्रगती करत अडचणीवर मात करून पुढे जात आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाल्या आपण धाडसाने पुढे गेलो तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तेव्हा धाडसाने पुढे जाऊन मिळालेल्या संधीचं सोनं करायला पाहिजे. </b></span></blockquote><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">सौ अरुणा सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित सर्व महिलांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेऊन सर्वानी आपल्यांना जमेल त्या पद्धतीने समाजकार्य करावे. ज्यांना मदतीची गरज आहे, अशांना मदत करावी. आपण जिजाऊ बनून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><b><div style="text-align: justify;"><b>आपला एक मदतीचा हात हजारो लोकांचे कल्याण करू शकतो. असे सांगत जय भवानी, जय शिवाजी बोलत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.सौ.अरुणा सूर्यवंशी यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.</b></div></b><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRP4HWnY3agjEKG9OHEtwX-LSgOOERGb6eN0GlLfiy7EndsPxPsAtrVQo39uA6H-zb--pxc_zJBhSnPBmnj66KY2rLCYeIM0GFH7SwDxI-3EHw4n6rRGJrqBR7IcPiGAINfZehVyQsxKvYMZ2MwZ8cO6nJ5UIIxvPcbbSJJ7Pk2NGuuvhMbAQg8iEfpQ/s546/kknews%20Mobile%20Header%20(2).png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="126" data-original-width="546" height="46" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRP4HWnY3agjEKG9OHEtwX-LSgOOERGb6eN0GlLfiy7EndsPxPsAtrVQo39uA6H-zb--pxc_zJBhSnPBmnj66KY2rLCYeIM0GFH7SwDxI-3EHw4n6rRGJrqBR7IcPiGAINfZehVyQsxKvYMZ2MwZ8cO6nJ5UIIxvPcbbSJJ7Pk2NGuuvhMbAQg8iEfpQ/w200-h46/kknews%20Mobile%20Header%20(2).png" width="200" /></a></div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-58220532400153738272022-01-26T18:00:00.000+05:302022-01-27T13:56:53.505+05:30कृष्णाकाठच्या भिलवडीत राष्ट्रगीताचा जनजागर | राष्ट्राला आदर्शवत उपक्रमाची राज्यभर चर्चा <p></p><div style="text-align: justify;"><b><span style="font-size: large;">कृष्णाकाठच्या भिलवडीत राष्ट्रगीताचा जनजागर | राष्ट्राला आदर्शवत उपक्रमाची राज्यभर चर्चा</span></b></div><div style="text-align: justify;"><span style="font-weight: 700;"><br />भिलवडी | २६/०१/२०२२ </span></div><p></p><p style="text-align: justify;">भिलवडी व्यापारी संघटनेच्यावतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रगीताचा जनजागर हा उपक्रम आयोजित करण्यात आला. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/vMagsEpWBx8" width="100%" youtube-src-id="vMagsEpWBx8"></iframe></div><br /><p style="text-align: justify;"><b><span style="color: #cc0000;"></span></b></p><blockquote><b><span style="color: #cc0000;">राष्ट्रगीताने आपल्या व्यापाराची सुरुवात करणारे भिलवडी हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे.त्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रगीताचा जनजागर हा उपक्रम आयोजित करण्यात आला.दररोज सकाळी 9.10 मिनिटांनी या ठिकाणी राष्ट्रगीत होते. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीताबरोबर भिलवडीतील सर्व ग्रामस्थांनी स्वतः राष्ट्रगीताचा जयघोष केला.</span></b></blockquote><p></p><div style="text-align: justify;"><b><span style="color: #351c75;"><br /></span></b></div><div style="text-align: justify;">गावातील आजी माजी सैनिक संघटना,पत्रकार संघटना, भिलवडी आणि माळवाडीतील आशासेविका,भिलवडी पाेलिस ठाण्याचे सर्व पोलिस बांधव,महावितरण,पोस्ट ऑफिसचा सर्व स्टाफ भिलवडी मॉर्निंग वॉकर्स,चॅलेंजर्स ग्रुपचे सर्व खेळाडू,कुडो कराटे असोसिएशनचे सर्व खेळाडू,प्रवासी वाहतूक संघटना भोईराज ग्रुप यांच्यासह भिलवडीतील सर्व ग्रामस्थ आणि वेगवेगळ्या मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. </div><p></p><p style="text-align: justify;">सुमारे 3000 जणांनी एकदम गायलेल्या राष्ट्रगीतामुळे वातावरण एकदम देशभक्तिपूर्ण बनले.जिल्ह्यातील अशा पहिल्यावहिल्या उपक्रमाचे नियोजन व्यापारी संघटनेच्या महेश शेटे, दिलावर तांबोळी, दादा सावंत, समीर कुलकर्णी, घनश्याम रेळेकर, बापू जगताप, अशोक अष्टेकर, जगदीश माळी, सचिन नावडे, विजय शिंदे, तुकाराम पाटील,निसार इबुसे, कामिल मिर्झा,बशीर आत्तार, किरण पाटील आदींनी केले. </p><p style="text-align: justify;"><b>भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, महावितरणच्या उज्ज्वला सदाकळे, कृष्णाकाठ न्यूजचे संपादक अमोल वंडे आदी मान्यवर उपस्थित होते.</b></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-49570819176952344472022-01-14T11:01:00.023+05:302022-01-19T11:13:35.152+05:30 संक्रातीचे दान - देणे समाजाचे <p style="text-align: justify;"><span style="color: red; font-size: large;"><b> संक्रातीचे दान - देणे समाजाचे<br /></b></span><b><span style="color: #2b00fe;"><br />- सौ. अरुणा अमोल सूर्यवंशी /</span> अंकलखोप ता पलूस | </b><b>दि.१४/०१/२०२२ </b></p><p style="text-align: justify;"><b><br /></b></p><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg6HnZ3pSeeiG5-L-burBBQnPjMWPw4_oRmmYA1p1HlZfQBEnXcqLX4HUtaiBynsMrgz6GDU-_6-BUUdHuKS82g8TvKuBWif5STcLNiygszZqo2soPsvmPe8vn5HOi2HSrStEPtAQBouXkIlKglU_KqJf2i3EQp3p3vPQfY9nuUYE1mhQwvcmhbp5J6Hg=s959" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="697" data-original-width="959" height="291" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg6HnZ3pSeeiG5-L-burBBQnPjMWPw4_oRmmYA1p1HlZfQBEnXcqLX4HUtaiBynsMrgz6GDU-_6-BUUdHuKS82g8TvKuBWif5STcLNiygszZqo2soPsvmPe8vn5HOi2HSrStEPtAQBouXkIlKglU_KqJf2i3EQp3p3vPQfY9nuUYE1mhQwvcmhbp5J6Hg=w400-h291" width="400" /></a></div><br /><b><br /></b><p></p><p style="text-align: justify;"><b>भारतीय संस्कृतीत वेगवेगळे सण, व्रत साजरे केले जातात. त्यामागील उद्देश आपण समजावून घेतला तर खऱ्या अर्थाने आपणास निखळ आनंद व समाधान प्राप्त होते. सर्वच साजरे होणारे सण हे सर्व समावेशक आहेत. आपल्या बरोबर समाजातील सर्व घटकांना आनंद झाला पाहिजे यादृष्टीने जातीभेद, भाषावाद, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता सण साजरे केले जातात हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. </b></p><p></p><div style="text-align: justify;">नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या चक्राप्रमाणे आरोग्य जागरूक निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मकर संक्रात. निसर्गाचा प्रत्येक घटक अखिल मानवजातीला तसेच प्राणी, पशूपक्षी यांनाही नेहमीच दान देत आला आहे. संपूर्ण संजीव सृष्टी ही निसर्गावरच अवलंबून आहे. </div><div style="color: red; text-align: justify;"><br /></div><b><blockquote style="text-align: justify;"><span style="color: red;">प्रत्येक वेळी माझ्या परीने गरजवंताना दान करून आनंदरुपी पुण्याची कमाई करायची, आणि माझी आजे सासरे </span><span style="color: #2b00fe;">स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार स्वर्गीय दत्ताजीराव सूर्यवंशी</span><span style="color: red;"> यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा हाच मनी संकल्प करून माझे जगणे गोड केले.</span></blockquote></b><p></p><p style="text-align: justify;">याच पध्दतीने मानवी जीवन जगत असताना दानाला अतिशय महत्त्व आहे. दानाचे महत्त्व अधोरेखित करणारा संक्रातीचा सण.खरंतर हा सण सुवासिनीचा सण म्हणूनच आपल्या संस्कृतीत परिचित आहे, कारण या दिवशी सुवासिनी बायका संक्राती पूजन करून ववसा पूजतात. हळदीकुंकू व वाण देऊन हा सण साजरा करतात व त्याच बरोबर या सणाची भौगोलिक शास्त्रीय माहिती आपणा सर्वांना माहीत आहे. संक्रातीचे हे वाण हे अनमोल दानच आहे. </p><p style="text-align: justify;">यावर्षीची माझी संक्रात खरीखुरी साजरी झाली. यातून मला चिरंतन आनंद मिळाला. हाच आनंद मी आपल्या सगळ्यांना तीळगुळ प्रमाणे वाटणार आहे.</p><p style="text-align: justify;">तुम्हा सर्वांना मला सांगणेस आनंद होतो की माझी मैत्रीण सौ रुपाली मोकाशी पाटील रा.वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे दिव्यांगांसाठी संस्था चालवते. तिने परवा आमच्या एसएससी 1995 च्या व्हाट्सअप ग्रुप वरती एक मेसेज पाठवलेला होता, की तुम्ही संक्रांतीचं वाण सुवासिनींना देता तसंच त्यादिवशी एखाद्या गरीब, गरजू व विधवा महिलांना दान स्वरूपात एखादी वस्तू जी त्यांना उपयोगी पडेल ती द्यावी. नेमकं तेच ध्येय मी लक्षात ठेवलं आणि याच गोष्टीवर विचार केला. बसल्या बसल्या मला हे सुचलं की, अरे आपण हे करायचं ।आणि खरच मी ते करून दाखवलं. </p><p style="text-align: justify;"><b>संक्राती दिवशी एका 90 वर्षीय गरीब, निराधार व विधवा असणाऱ्या आबी या नावाने परिचित असणाऱ्या महिलेला संक्रातीचा दान दिलं. आबी या स्वतः पैसे मिळवून उदरनिर्वाह करतात. त्यांना परवा गॅस सिलेंडर मिळाला आहे ही गोष्ट ध्यानात आणून त्यांच्यासाठी उपयुक्त वस्तू कोणती असेल हे मी ठरवले आणि त्यांना वेळेची बचत म्हणून प्रेशर कुकर दान स्वरूपात दिला. जेव्हा ती वस्तू मी त्यांच्या हातात दिली तेव्हा त्यांनी मला अक्षरशा मिठीच मारली. डोळ्यात पाणी आले ते पुसतच मला म्हणाल्या, तुमचे उपकार मी कसे फेडू. मी त्यांना म्हटले तुमचा आशीर्वाद देऊन, खरं सांगायचं झालं तर त्यांची ती मिठी जणू मला अजूनही चांगले काम करण्याची ऊर्मी देऊन गेली. </b></p><p style="text-align: justify;"></p><blockquote><b><span style="color: #2b00fe;">आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव कुठेतरी मनामध्ये घर करून राहिली. मला स्वामी समर्थांचे ते विचार ध्यानात आले ते म्हणत, मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. </span></b></blockquote><p></p><p style="text-align: justify;"><b><i>मला समाजातील सर्व महिलांना याद्वारे एकच सांगावेसे वाटते की, आपणही संक्राती दिवशी सुवासिनीच्या वानाबरोबर एखाद्या विधवा महिलेस अशा प्रकारचे दान देऊन आपला सण साजरा करावा. यातूनच आपल्याला खर समाधान मिळते. माझी यावर्षीची संक्रांत नेहमीच माझ्या स्मरणात राहील. </i></b></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEibf7dkMPq0cdRIfI9htypMhv6pIVRxz4yDyONR7fE5_2mUaDohStqO5kwxMbjGfIJKB5F7tyL-4YgtYkDuz_0yiTuUmscxOChQcD8Ma490uKOaDZvLKidnYenk9LTa7BLz7bby_G79BxaeQ0-THIsY1lrPX1r7lDZ964CzACuP2mY8B2LIb-KuEtAd0g=s546" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="126" data-original-width="546" height="74" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEibf7dkMPq0cdRIfI9htypMhv6pIVRxz4yDyONR7fE5_2mUaDohStqO5kwxMbjGfIJKB5F7tyL-4YgtYkDuz_0yiTuUmscxOChQcD8Ma490uKOaDZvLKidnYenk9LTa7BLz7bby_G79BxaeQ0-THIsY1lrPX1r7lDZ964CzACuP2mY8B2LIb-KuEtAd0g=s320" width="320" /></a><b><i><span style="color: #cc0000; font-family: trebuchet;">eXclusive</span></i></b></div><br /><p style="text-align: justify;"><br /></p><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-53105700480751317462022-01-11T17:16:00.005+05:302022-01-11T17:16:59.472+05:30भिलवडीत उपक्रमशील शिक्षकाचे वाचनसंस्कृती संवर्धन<div style="text-align: justify;"><span style="color: red; font-family: Poppins; font-size: large;"><b>भिलवडीत उपक्रमशील शिक्षकाचे वाचनसंस्कृती संवर्धन<br /><br /></b><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgg1ae22vnqCZNa97Tvcdo1ADn6BZJSCGeV3D9qnrJfOrEkeEyNOfCohiHhXNKwtzbKKWL93VmUYsMvzkYYc__K117jtAJhoDs7bqpxDHRUDAMJe5H0t6hTno0mhQ4NvzSep_0hsFQ1jaxbYLo8xmaCIpBaIX3DDN5nn2b3Z2-NZKyYkNlnlJKuUNmFsA=s430" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="430" data-original-width="430" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgg1ae22vnqCZNa97Tvcdo1ADn6BZJSCGeV3D9qnrJfOrEkeEyNOfCohiHhXNKwtzbKKWL93VmUYsMvzkYYc__K117jtAJhoDs7bqpxDHRUDAMJe5H0t6hTno0mhQ4NvzSep_0hsFQ1jaxbYLo8xmaCIpBaIX3DDN5nn2b3Z2-NZKyYkNlnlJKuUNmFsA=s320" width="320" /></a></div><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: Poppins;"><b>भिलवडी : ११/०१/२०२२ </b><br /><br />डिजीटल युगामध्ये ई-उपकरणांचा वाढता वापर वाचन संस्कृतीस मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.समाजातील सर्वच स्तरातील वाचक वर्ग कमी झाल्याची खंत नेहमीच ऐकावयास मिळते. परंतु या परिस्थितीतही वाचन संस्कृती जपण्याचे व वाढविण्याचे कार्य धनगाव-भिलवडी येथील उपक्रमशील शिक्षक शरद जाधव करीत आहेत.</span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: Poppins;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: Poppins;">पत्रकार दिनानिमित्त भिलवडी सार्वजनिक वाचनालय आयोजित पत्रकार सत्कार व चर्चासत्र दरम्यान सर्वांनी पत्रकारांनीही अधिकाधिक वाचन केले पाहिजे अस मत व्यक्त केले. त्याचवेळी पत्रकारांना त्यांनी स्वखर्चाने वर्गणी भरून सभासद करत अनोख्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा केला.</span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: Poppins;"><br /></span></div><div><span style="font-family: Poppins;"><b><blockquote style="text-align: justify;"><span style="color: #2b00fe;">ई-स्कूल टाईम्स, दि शरद शो यासह विविध शैक्षणिक पूरक उपक्रम ते विद्यार्थी व समजाकरिता सातत्याने राबवीत आहेत. भिलवडी सार्वजनिक वाचनालयाने त्यांच्या वाटचालीत मोलाची भूमिका पार पाडल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.</span></blockquote></b></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: Poppins;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: Poppins;">या प्रवासात त्यांना जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून भावी काळात वाचनाचे बदललेले स्वरूप लक्षात घेत सर्वच प्रकारात वाचन संस्कृती अधिकाधिक ताकदीने जोपासण्याचा संकल्प त्यांनी जोपासला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. <br /><br />_ </span></div><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6842507246385551263.post-34457685749373676552022-01-11T16:40:00.003+05:302024-01-25T15:03:45.484+05:30कृष्णाकाठ दिनदर्शिका व संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी : डॉ.डी.जी.कणसे<p style="text-align: justify;"><span style="color: #cc0000; font-family: Poppins; font-size: large;"><b>कृष्णाकाठ संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी : डॉ.डी.जी.कणसे<br /><br /></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="color: #cc0000; font-family: Poppins; font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh7KRmXz9b912FHTiQbdZSc_TAJ54GbjL2PK7nxhsKBR-_lcDPq5oUaSKEw42JOH9J3HI-WoWtfdeW0B4Ix8kad9RQTp2vrsBxh5XQfOc86CcxSoU6gI2zM2n-WYd6ynnMSDmE4ncYtfiD1E7F7bXyHjz3fTcJf61wHLCJn_7y4feSwlNVGoMCM0-aabA=s961" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="451" data-original-width="961" height="301" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh7KRmXz9b912FHTiQbdZSc_TAJ54GbjL2PK7nxhsKBR-_lcDPq5oUaSKEw42JOH9J3HI-WoWtfdeW0B4Ix8kad9RQTp2vrsBxh5XQfOc86CcxSoU6gI2zM2n-WYd6ynnMSDmE4ncYtfiD1E7F7bXyHjz3fTcJf61wHLCJn_7y4feSwlNVGoMCM0-aabA=w640-h301" width="640" /></a></span></div><span style="color: #cc0000; font-family: Poppins; font-size: large;"><br /></span><p></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #444444; font-family: Poppins;">सांगली – ११/०१/२०२२ </span></b></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #444444; font-family: Poppins;">सामाजिक क्षेत्रात कार्यरत कृष्णाकाठ फौंडेशन,भिलवडी-सांगली संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत </span><span style="color: #2b00fe; font-family: Poppins;">प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे</span><span style="color: #444444; font-family: Poppins;"> यांनी व्यक्त केले.सातत्यपूर्ण ८ व्या वर्षी प्रकाशित होणाऱ्या कृष्णाकाठ दिनदर्शिका – २०२२ च्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.</span></b></p><p style="text-align: justify;"><b><span style="color: #444444; font-family: Poppins;">कृष्णाकाठ तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , पूरग्रस्त भागात मदतकार्य, कोविड सेंटर करिता मदत त्याच सोबत कृष्णाकाठ दिनदर्शिका, ई-दिपावली अंक,कृष्णाकाठ न्यूज वेब पोर्टल आदी उपक्रम सातत्याने सुरु आहेत.</span></b></p><p style="text-align: justify;"><b><span style="font-family: Poppins;"></span></b></p><blockquote><b><span style="font-family: Poppins;"><span style="color: #cc0000;">भारती विद्यापीठाचे संस्थापक </span><span style="color: #2b00fe;">डॉ. पतंगराव कदम साहेब</span><span style="color: #cc0000;"> यांच्या प्रेरणेने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कृष्णाकाठ फौंडेशन तर्फे </span><span style="color: #2b00fe;">ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब </span><span style="color: #cc0000;">यांचे मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात असे </span><span>संस्थापक-अध्यक्ष अमोल वंडे </span><span style="color: #cc0000;">यांनी सांगितले</span><span style="color: #444444;">.</span></span></b></blockquote><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/lG_RIau4IwE" width="320" youtube-src-id="lG_RIau4IwE"></iframe></div><br /><div><br /></div><div><br /></div><br /><b style="text-align: justify;"><span style="color: #444444; font-family: Poppins;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhuEDLS7r9-umIb7rELGw-E8uaNCeYTMwCxmLayw_DerafGnkHcZBqKOXpXxjzY6vg2wgS7LudxDPoK3RFGV6EjDuFSPTc-1NPJTajxgaW92EqaegwOPsdn7lNuScLIw8GlWq9zrI2_KWAScMEv3y2-fCbkxpqiI12Cy5xztrVXjeTku_2zL85h0EX-GQ=s4879" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1833" data-original-width="4879" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhuEDLS7r9-umIb7rELGw-E8uaNCeYTMwCxmLayw_DerafGnkHcZBqKOXpXxjzY6vg2wgS7LudxDPoK3RFGV6EjDuFSPTc-1NPJTajxgaW92EqaegwOPsdn7lNuScLIw8GlWq9zrI2_KWAScMEv3y2-fCbkxpqiI12Cy5xztrVXjeTku_2zL85h0EX-GQ=w640-h240" width="640" /></a></div><div><b style="text-align: justify;"><span style="color: #444444; font-family: Poppins;"><br /></span></b></div>या वेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागप्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ विभाग प्रमुख श्री. ए. एल. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.<br /><br />_</span></b><div class="blogger-post-footer">कृष्णाकाठ न्यूज </div>Adminhttp://www.blogger.com/profile/14284491872253378591noreply@blogger.com